PM KISAN : e-KYC बाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणि केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ६००० रुपयांची रक्कम २०००रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये थेट वर्ग केली जाते. मात्र मध्यंतरी या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याने सरकारने याचे नियम अधिक कडक केले आहेत. पीएम किसान योजनेच्या खात्यासाठी ई … Read more