पीएम किसान योजनेमध्ये महत्वाचा बदल ; आता ‘हे’ कागदपत्र अनिवार्य
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देणारी केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत केली जाते. दोन हजारच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पोहोचवण्यात येते. या योजनेच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेकरिता रेशनकार्ड अनिवार्य करण्यात आले … Read more