सरकारच्या एफआरपीच्या निर्णयावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची नाराजी म्हणाले …

raju shetty

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एफआरपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाने सुचविलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस … Read more

जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर – सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने जप्त केला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचे समजले जात आहे. दरम्यान त्यावरून आरोप प्रत्यारोपाचे फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान ईडीने 65 … Read more

केंद्रीय कृषी कायद्यांच्या संदर्भात शरद पवार घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्या भेटीनंतर केले प्रतिपादन

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक होत आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपण शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी तयार आहोत आणि त्यांनी चर्चेसाठी पुढे येऊन हे आंदोलन स्थगित करावं असं म्हटलं आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टीकैत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत … Read more

कृषी विभागामुळेच बियाणे टंचाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्याला कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका ऑनलाईन खरीप परिषदेमध्ये ते शुक्रवारी बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी … Read more

जख्मी वाघिणीच्या पंजाने चाैकीदार घायाळ ः राजू शेट्टींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काॅंग्रेसने निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले आहे. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ममता बॅंनर्जी यांना जख्मी वाघीण असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्यावर हल्लाबोल केला आहे. सोशल मिडियावर राजू शेट्टी एक पोस्ट केली आहे. राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत, जख्मी वाघिणीच्या पंजाने चाैकीदार झाला घायाळ असे म्हटले … Read more

error: Content is protected !!