सरकारच्या एफआरपीच्या निर्णयावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची नाराजी म्हणाले …
हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एफआरपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाने सुचविलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस … Read more