साहेब, अडचणीच्या काळात शेतकरी रानातल्या ढेकळाप्रमाणे विरघळला … राजू शेट्टींचे शरद पवारांना पत्र
हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहले आहे. त्यासंदर्भातली पोस्ट शेट्टी यांच्या फेसबुक अकाउंटवर देखील उपडेट करण्यात आली आहे. या पत्रात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडत महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यात त्यांनी साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातल्या सभेचा … Read more