साहेब, अडचणीच्या काळात शेतकरी रानातल्या ढेकळाप्रमाणे विरघळला … राजू शेट्टींचे शरद पवारांना पत्र

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहले आहे. त्यासंदर्भातली पोस्ट शेट्टी यांच्या फेसबुक अकाउंटवर देखील उपडेट करण्यात आली आहे. या पत्रात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडत महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यात त्यांनी साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातल्या सभेचा … Read more

शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प : माजी खासदार राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. याविषयी आता अनेक क्षेत्रामधून प्रतिक्रिया येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून … Read more

कोल्हापुरात स्वाभिमानीला धक्का ; जिल्हा बँक निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, विशेष मदत पॅकेजची घोषणा करा : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज ची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खा राजू शेट्टी यांनी लिंगणूर येथे दिला. मिरज तालुक्यातील लिंगणूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज,तासगाव, पलूस,जत,कवठेमहांकाळ, … Read more

सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास दर 8,500 रूपयाच्या पुढे जाईल – राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबिन हंगामाच्या सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. (Raju shetti) परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या विवंचनेची दखल घेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. शेट्टी यांनी सोशल मिडीयावर सोयाबीन उत्पादक … Read more

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच : मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून विजेची वसुली करण्याबाबत महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भांत पत्रक काढले होते मात्र यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वीजबिल वसुली झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता शेतकऱ्यांची वीज बील थकबाकी ऊस बिलातून वसूलीचा निर्णय आधीचाच असल्याचं … Read more

एकरकमी एफआरपी साठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ; कारखान्यावर काढली मोटारसायकल रॅली

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने एफआरपी ची रक्कम तुकड्यांमध्ये देण्याचा निर्णय घातला आहे. त्यातच राज्यातील काही कारखान्यांनी मागील थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानाने आंदोलन केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली उदगीरी कारखान्यांवरून प्रारंभ झाला. त्यानंतर … Read more

… तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, एफआरपी च्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : क्रेंद्र सरकारने ऊस पिकासाठी दिली जाणारी एफआरपी ही तीन तुकड्यात (६०,२०,२०) देण्याचा घाट घातला आहे. या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. एकरकमी एफआरपी च्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे. येत्या ७ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात ‘जागर एफआरपी’ चा हे आंदोलन छेडणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू … Read more

महापुरावर तोडगा काढण्यासाठी राजूशेट्टी यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सांगितला ‘हा’ पर्याय

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यातील महापौरांची वाढती समस्या लक्षात घेता. अलमल्ली धरणाची ऊंची वाढवू नये, या मागणीसाठी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याची माहिती देत … Read more

… अन्यथा माझ्यासह शेकडो कार्यकर्ते कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेणार ; विविध मागण्यांसाठी राजू शेट्टींचा एल्गार

हॅलो कृषी ऑनलाईन : महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकर्‍यांची पीक कर्जमाफी, सानुग्रह अनुदान, घर पडझड नुकसानभरपाई आणि दोन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजारांचे अनुदान या आणि इतर मागण्यांबाबत 5 सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीस राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ माजी खासदार राजू … Read more

error: Content is protected !!