पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. इस्लामपूर येथे बुधवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या वेळी दिलेली एफआरपी तुकड्याने दिली. ती पंधरा टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा … Read more

खळबळजनक ! उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती नेहमीच उसाला राहिलेली आहे. मात्र उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. उसाची तोडणी मशीनने करणे हे सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही त्यामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र ऊस तोडणी कामगारांकडून केवळ शेतकऱ्यांची … Read more

साखर कारखान्यांना लागणार प्रति टन 10 रुपये कात्री

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामापासून राज्यातील साखर कारखान्यांना दर वर्षी प्रतिटन दहा रुपये निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून दरवर्षी या महामंडळाला सुमारे शंभर कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ऊसतोड मजुरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरात आणला जाणार आहे. राज्यातील कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये आकारणी करण्याच्या … Read more

देशातल्या साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय ; तब्बल नऊ हजार कोटींचा प्राप्तिकर माफ

हॅलो कृषी ऑनलाईन :देशातल्या साखर कारखानदारांसाठी केंद्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उसाला एफआरपी किंवा एमएसपी पेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केला जाणारा आयकर केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातल्या साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या निर्णयानुसार एफआरपीपेक्षा जादा दरावरील आकारणी हा व्यावसायिक खर्च म्हणून गृहीत धरला जाणार … Read more

साखर आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय ; आधी थकीत एफआरपीची रक्कम तरच गाळप सुरु , 43 कारखान्यांची धुराडी बंदच

हॅलो कृषी ऑनलाईन : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे साखर आयुक्तांनी या थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांना अद्यापही परवानगी ही दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील 43 साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही पेटलेली नाही. या कारखान्यांकडे कोट्यावधींची थकबाकी असल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असे असतानाही यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. अद्यापही 300 … Read more

दत्त इंडिया पाठोपाठ ‘दालमिया’ देणार एकरकमी एफआरपी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआर पी मिळावी याकरिता शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. काही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे तर काही कारखान्यांनी नाही. मात्र दत्त इंडियाच्या पाठोपाठ आता दालमिया शुगरने ऊसासाठी एकरकमी 2950 एफआरपी देण्याचा निर्णय घेतला असून आता राजारामबापू, सोनहिरा व … Read more

शेतकऱ्यांनो ही यादी पाहूनच ऊस घाला ; ४४ कारखान्यांची काळी यादी जाहीर

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांची फसणूक करणाऱ्या साखर कारखान्यांची यादीच साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याचा व्यवहार कसा आहे याची माहिती होणार असून कोणत्या कारखान्यावर ऊस घालायचा याची जबाबदारी शेतकऱ्यावरच राहणार आहे. गळीत हंगाम पूर्ण होऊन देखील अनेक शेतकऱ्यांना वर्ष-वर्ष … Read more

error: Content is protected !!