Pik Vima : शेतकऱ्यांनो पीक विमा विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती एकदा वाचाच

Pik Vima

Pik Vima : सध्या महाराष्ट्रात 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी अधिसूचना काढून मिड सीजन चा पीकविमा लागू करू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची … Read more

Fertilizer Managment : विद्राव्य खते का आहेत बेस्ट? हि 10 वैशिष्ट्ये जाणून घ्याल तर शेतीतील होईल फायदा

Fertilizer Managment

Fertilizer Managment : या वर्षी अनेकांच्या पेरण्या लांबल्याने आता ऑगस्ट उजाडला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात सोयाबीन, कापूस या पिकांवर हुमणी सोबत अन्य किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. सोयाबीनची पाने पिवळी पडताना दिसत आहेत. सध्या अनेक शेतकरी विद्राव्य खतांचा वापर करतात. मात्र या खतांची वैशिट्ये सविस्तर अनेकांना माहिती नसतात. पिकांना … Read more

Soil Testing : माती व पाणी परीक्षणाबद्दल A टू Z माहिती जाणून घ्या, आपण स्वतःला दवाखान्यात दाखवतो तर मग आपल्या धरणी मायला का नाही बरं?

soil testing

हॅलो कृषी ऑनलाईन (Soil Testing) : माती व पाणी परिक्षण करणे हे आधुनिक शेतीचे पहिले पाऊल आहे. माती व पाणी परिक्षण केल्याने आपल्या शेतातील मातीची आणि पाण्याची गुणवत्ता आणि आरोग्य आपणास समजते. आपण आपल्याला काही झाले तर लगेच दवाखान्यात जाऊन चेकअप करतो. पण जी धरणी माय म्हणजेच जमीन/माती आपल्या कित्तेक पिढ्यांना जोपासतीये तिला आपण दवाखान्यात … Read more

Soyabean : सोयाबीन पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय? वाढ कमी अन पाने वाळल्यासारखी दिसतायत? हे उपाय करा

Soyabean human Niyantran-2

हॅलो कृषी सल्ला (Soyabean Market) : सोयाबीन पेरणी होऊन ३०-४५ दिवस होत आहेत, काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस आहे, अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाची पाहिजेत तशी वाढ झालेली दिसत नाही. बरेच ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, सोयाबीन पिवळे होऊन पूर्ण पणे वाळून जात आहे. या वर्षी या … Read more

उंबर रानभाजी तुम्ही कधी खाल्लीय का? औषधी गुणधर्म आणि पाककृती जाणून घ्या

Umber ranbhaji

हॅलो कृषी ऑनलाईन । उंबराचे झाड हे सदापर्णी वृक्ष आहे. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल … Read more

Soyabean Cultivation : तुम्हाला हे सोयाबीन पिकाचे वेळापत्रक महिती आहे का?

Soyabean Cultivation

Soyabean Cultivation : सोयाबीन हे पीक महाराष्ट्र मध्ये 70 टक्के शेतकरी गेल्या काही दिवसांपासून याच पिकावर अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या पिकाचे नियोजन करणे कठीण झाल्याने आपल्या एक वेळापत्रक आणि टप्प्याटप्प्याने सोयाबीन पिकाचे नियोजन कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत. जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना … Read more

अरे व्वा! शेतकऱ्यांसाठी खूशखबर, माती परीक्षणासाठी नो टेन्शन, पोस्टने पाठवा माती..

soil testing

Soil Testing : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी … Read more

Soyabean : सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे असे करा व्यवस्थापन, एका फवारणीत काम तमाम

Soyabean

Soyabean : महाराष्ट्रातील जवळपास 70 टक्के शेतकरी सोयाबीन पिकाचे लागवड करतात व त्याचे उत्पन्न घेतात परंतु सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे संकट म्हणजे चक्रीभुंगा व खोडकिड , खोडमाशी हे मोठे संकट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसत … Read more

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा, 50 हजार रुपये बक्षीस जिंकण्याची संधी

खरीप हंगाम पिक स्पर्धा

बुलडाणा : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते … Read more

error: Content is protected !!