ऊसापासून साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय ; एका टनापासून मिळते 25 हजारांचे उत्पन्न, जाणून घ्या कुठे कराल संपर्क ?
हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो शेतकरी एखादे शेतीचे उत्पादन जास्त मिळाले की ते बाजरात विकण्यालाच जास्त प्राधान्य देतात. काही वेळेला मात्र या शेतीमालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागतो. मात्र अशावेळी ‘कृषी प्रक्रिया ‘ हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. फळांपासून ज्यूस ,जॅम ,जेली ,लोणची असे अनेक पदार्थ करून बाजारात … Read more