२०२१ – २२ आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना असे मिळेल शून्य ( ०%) टक्के व्याजदराने कर्ज .
हॅलो कृषी ऑनलाईन : वाढती महागाई ,कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना १ लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ लाख मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज हे सरसकट ० % ( शून्य टक्के ) व्याजदराने मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more