राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 30 अंशांच्या वर ; सोलापुरात सर्वाधिक 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात आता थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात हळूहळू वाढ होते. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत असून अनेक भागात तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढतो आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झालेली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान पारा 30 अंशाच्या पुढे गेले … Read more