पीकविमा प्रकरणी बीडमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक
हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारी , लॉकडाऊन , बदलते हवामान यामुळे शेतकरी वर्ग पुरता खचला आहे. अशातच मागील वर्षाचा पीकविमा अद्यापही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज … Read more