खूषखबर ! परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बांबूचाही होणार वापर, पाशा पटेल यांच्या चळवळीला मोठे यश

bamboo

हॅलो कृषी ऑनलाईन : इंधन म्हणून दगडी कोळश्याला 100 पर्यावरणपूरक पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यासाठी 2017 पासुन चळवळ उभारून देशभरातील उद्योजक आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी 1 हजार पेक्षा जास्त सभा घेऊन सतत पाठपुरावा करणारे पर्यावरण अभ्यासक तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पर्यावरण वाचविण्याच्या चळवळीला मोठे यश मिळाले. प्रत्येक राज्यातील किमान … Read more

‘या’ राज्याच्या सरकारने सुरु केली मोबाईल अॅपवरून KCC मिळवण्याची योजना

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे.या योजनेंतर्गत, नोंदणीकृत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची सुविधा देखील सरकारद्वारे प्रदान केली जाते. परंतु केसीसी बनवण्यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी यूपी पीएम किसान केसीसी मोबाइल अॅप … Read more

माणुसकी …! नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कारखाना धावला

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाच्या तडाख्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांची मोठी दैना झाली आहे. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरले असून, संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अशा अडचणीच्या काळात कृष्णा कारखाना नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावला आहे. कारखान्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप कृष्णा बँकेचे अध्यक्ष … Read more

अवकाळी पावसाने करमाळ्यात ज्वारी आडवी , शेतात पाणीच पाणी …

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या जवळपास सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. रब्बी हंगामात तरी काहीतरी हाती लागेल या आशेने शेतकरी कामाला लागला होता. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. काल सोलापुरातल्या अनेक भागात मोठा पाऊस झाला. करमाळा तालुक्यालाही पावसाने … Read more

मोठा निर्णय …! अवकाळी पावसात दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसात झालेल्या वातावरणातील बदलामुळे केवळ शेतकऱ्यांच्या पिकांचे नाही तर पशुपालकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गारठ्यामुळे अधिकच्या प्रमाणात मेंढ्या दगावलेल्या आहेत पशूनुसार पशूपालकांना मदत केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. बारामती तालुक्यातील सुपा … Read more

पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरु , जाणून घ्या माहिती

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत , त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे . विविध योजना … Read more

देशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; राज्यात 9 तारखेपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. 3 ते 9 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात थंडी परतणार … गत आठवड्याच्या सुरुवातीला उघडीप होती. मात्र अखेरीस … Read more

सोयाबीनचे दर पुर्वपदावर; पहा आजचा बाजारभाव …

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवार पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शुक्रवारी 6 हजार 400 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर समाधान आहेच पण आता सोयापेंडची आयात होणार का नाही यावरच सर्वकाही अवलंबून आहे. सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात बदल होत असतानाही शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन साठवणूकीवरच होता. कारण … Read more

गारठ्याने पुणे जिल्ह्यात 1 हजार 777 मेंढ्या दगावल्या; मेंढपाळांकडून आर्थिक मदतीची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन :अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी गारठ्यामुळे 20 मेंढ्या दगावल्याची घटना ताजी असताना आता पुणे जिल्ह्यात देखील मेंढपाळांच्या मेंढ्या गारठयाने दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गारठ्यामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या दगावल्या आहेत तर 600 मेंढ्या ह्या गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झालेआहे. मागील दोन तीन दिवसात पुण्यात मोठ्या प्रमाणात … Read more

सोलापुरात कांद्याची उलटी पट्टी ; कांदा विकून व्यापाऱ्यालाच दिले शेतकऱ्याने 567 रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाचा भाव कमी झाला आहे. अशातही बदलते वातावरण पाहता शेतकरी काहीतरी हातात मिळेल या आशेने शेतात कांदा विक्रीस बाजारसमितीत नेतो आहे. मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 943 किलो कांदा निव्वळ 1 रुपये किलो दराने विकावा लागला. विकूनही शेतकऱ्याला काहीच हाती लागले नाही उलट शेतकऱ्यालाच 567 रुपये देणे म्हणून … Read more

error: Content is protected !!