राज्यात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाची हजेरी ; तूर, हरभरा ,गहू पिकांना फटका बसण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि काही भागात विजांसह पावसाने देखील हजेरी लावली आहे. इथून पुढे तीन दिवस राज्यात अशाच प्रकारचे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार दिनांक 19-20 नोव्हेम्बर या काळात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार … Read more

राज्य सरकार ई -पीक पाहणीच्या धर्तीवर ई -पंचनामा उपक्रम राबवण्याची शाक्यता ; शेतकऱ्यांची जबाबदारी वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये इ पीक पाहणी तसेच पाणंद रस्ते योजना यांचा समावेश आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्य सरकार ‘ई- पीक पाहणी’ प्रमाणेच आणखी एक महत्वाचा उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. आता ई – पंचनामा हा उपक्रम राज्य सरकार कडून राबवला जाण्याची शक्यता … Read more

जनावरांचे आजार ओळखण्यासाठी करा बाह्य निरीक्षण ; जाणून घ्या !

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.परंतु कोणत्याही व्यवसायाप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये देखील समस्या असतातच.गाय आणि म्हशी सारख्या जनावरांना होणारे आजार एक प्रमुख समस्या असते. परंतु जनावरांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या निरीक्षणावरून जनावरांना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे याचा ढोबळ मानाने अंदाज बांधता येतो व या पद्धतीने उपचार देखील करता येतात … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : सकेलेन मुलाणी, कराड केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे देखील आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातल्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयावरून राजकीय क्षेत्रातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत … Read more

शेतजमीन मालकांसाठी दिलासादायक बातमी ! तुकडेबंदी कायदयात दुरुस्ती होऊन होणार फेररचना

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतजमीन मालकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे.शेत मालकांना दिलासा मिळावा यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यासंबंधी शेतीसाठी असलेले निश्चित प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात येणार असून त्यासाठीच या शिफारशी औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात आले आहेत. या निर्णयाचा मोठा फायदा शेत जमीन मालकांना होणार आहे.यासंबंधीची माहिती अशी … Read more

हरभरा पिकाला चांगले फुटवे येण्यासाठी, अशी करा पिकाची पहिली फवारणी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात हरभरा या पिकाची पेरणी झाली आहे. काही तिकडी हरभऱ्याची पिके उगवून आलेली आहेत. सध्याची हवामानाची परिस्थिती बघता ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पाऊसही पडतो आहे. अशा परिस्थितीत हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाच्या आत्ताच्या स्थितीला फवारणीची आवश्यकता असते. हरभरा पिकावर सध्याच्या स्थितीत मर … Read more

… तोपर्यंत शेतकरी आंदोलन करीत राहतील : राकेश टिकैत यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे.  तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर संसदेत कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन करत राहतील. अशी … Read more

यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देव दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र यावरून राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय … Read more

आमची तपश्चर्या कमी पडली असेल…! शेती आणि शेतकऱ्यांविषयी मोदींच्या भाषणातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे वाचाच

हॅलो कृषी आॅनलाईन : आज देव दिवाळीचे प्रकाशपर्व भारतभर साजरे केले जात आहे. तसेच आज गुरुनानक यांची जयंती देखील आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. … Read more

शेतकऱ्यांचा विजय ! मोदींकडून तिन्ही कृषी कायदे रद्दची घोषणा…

हॅलो कृषी आॅनलाईन :  शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली … Read more

error: Content is protected !!