PM KISAN : अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा 11 वा हप्ता, यात तुमचा तर समावेश नाही ना ?
हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. मात्र ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेली योजना आहे. मात्र काही … Read more