शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, त्यामुळे विषबाधा झाल्यास काय कराल ?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतकरी अनेकदा आपल्या शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके यांची फवारणी करीत असतात. मात्र हे करीत असताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे खाऊप महत्वाचे असते. शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना काय काळजी घ्यावी ? तसेच किटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे विषबाधा झाल्यास काय करावे याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीला अनुसरून … Read more