Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर दडपशाही ते कृषीमंत्र्यांचे विधान! वाचा… आज काय घडलं!
हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) आज पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतले. आंदोलनकारी शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये शंभू बॉर्डरवर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर उभारण्यात आलेली सिमेंटची भिंत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटी दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर केला. … Read more