Intercropping of Potatoes: शेतकऱ्यांनी बटाट्यासोबत ‘या’ पिकांची पेरणी करा, कीटकनाशकांची भासणार नाही गरज

Intercropping of Potatoes

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, मका आणि तांदूळ नंतर बटाटा (Intercropping of Potatoes) हे देशातील सर्वात महत्वाचे पीक आहे. बटाटा हा त्याच्या पौष्टिकतेमुळे जगभर दुर्भिक्ष्यनाशक म्हणून ओळखला जातो. या हंगामात, पालक, धणे, मुळा, कांदा, लसूण, कोबी, मसूर आणि डाळींमध्ये मटार, तेलबियांमध्ये मोहरी, तृणधान्यांमध्ये मका आणि कॅमोमाइल, इसबगोल आणि झेंडू यांसारख्या औषधी वनस्पतींसह बटाटे हे त्यांचे … Read more

Lumpy: राज्यातील 98 टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये लंपी (Lumpy) या त्वचेच्या आजाराची लागण झालेले प्राणी आढळून आले. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राज्यात एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार जनावरे बरी झाली आहेत. राज्यात आतापर्यंत ९७ टक्क्यांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more

Crop Insurance: दिलासादायक ! ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Crop Insurance eknath shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे (Crop Insurance) अतोनात नुकसान झाले. काढणीस तयार झालेल्या सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांमधून याच्या नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. आता अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मात्र पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान … Read more

Weather Upadte: हुडहुडी…! उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; पहा तुमच्या भागात किती घटले तापमान ?

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात गारठा वाढला (Weather Upadte) असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. दरम्यान मागच्या २४ तासात यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज(२) राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान … Read more

Onion Market Rate: कांद्याचे भाव वाढले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Rate) बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 7577 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव … Read more

Weather Update : आज राज्यभरात हवामान कोरडे; किमान तापमानाचा पारा 12 अंशांवर

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून पहाटे आणि रात्रीच्या कमाल तापमानात (Weather Update)  घट होऊ लागली आहे. दिवसभर मात्र उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान सोमवारी नोंदवलेल्या तापमानानुसार राज्यात नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतात पावसाचा … Read more

Soybean Bajar bhav: सोयाबीनच्या भावात किंचित वाढ; पहा आज किती मिळाला कमाल दर ?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5320 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 4295 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bajar bhav) आवक झाली. याकरिता किमान भाव … Read more

अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी अडचणीत, रब्बीची पेरणी कशी करायची, उत्पादकांची वाढली चिंता

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर वाईट परिणाम झाला आहे. या पावसाने त्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. खरिपात तयार झालेले पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणि आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.आता रब्बी हंगाम आला आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more

Weather Update: राज्यात गारठा वाढू लागला; किमान तापमानाचा पारा 12.2 अंशांवर

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू (Weather Update) लागला आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली आला आहे. दरम्यान रविवारी नोंदवलेल्या तापमानानुसार निफाड येथे राज्यातील नीचांकी १२. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान … Read more

error: Content is protected !!