Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी ‘ही’ आहे सरकारची योजना; पहा किती मिळेल अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य (Organic Farming) खालावत आहे. अशा जमिनीमधून उत्पादित होणारे अन्नधान्य देखील मानवी आरोग्यास घातक असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याकडे शेतकऱ्यांच्या कल वाढत आहे. सरकारकडूनही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय … Read more

Success Story : 60 झाडे… वार्षिक 6 लाखांची कमाई; इस्रोतील नोकरी सोडून धरली सेंद्रिय शेतीची वाट!

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीचे फायदे लक्षात घेऊन, सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे (Success Story) वळू लागली आहेत. कर्नाटकातील प्राध्यापक दिवाकर चन्नाप्पा हे देखील भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील (इस्रो) नोकरी सोडून, आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने (Success Story) खजूर शेती करत आहे. एका एकरात खजुराची त्यांनी 60 झाडे लावली असून, त्याद्वारे वर्षाला खर्च वजा … Read more

Agriculture Knowledge : जैविक, सेंद्रिय अन नैसर्गिक शेतीत नक्की काय फरक? जाणून घ्या सोप्या भाषेत

Agriculture Knowledge

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपण अनेकदा रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizers) अतिवापराने घाईला येतो. रासायनिक खतांनी शेतीतला खर्च (Agriculture Investment) तर वाढतोच पण त्याचसोबत जमिनीचा पोलहि खालावतो. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरून जमिनीची उत्पादकता कमी होते अन जमीन नापीक बनते. आजकाल अनेक शेतकरी यामुळे जैविक, सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. मात्र तुम्हाला जैविक, सेंद्रिय … Read more

Guard Crop: संरक्षक पिके लावा आणि हानिकारक कीटकांपासून मुख्य पिकांना वाचवा

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांवरील कीटकांच्या समस्येमुळे शेतकरी अनेकदा चिंतेत असतात, ज्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतात, परंतु यामुळे पिकांचे, शेतांचे आणि जमिनीचे नुकसान होते. पण आपल्या निसर्गात अशी काही झाडे आहेत जी निसर्गासोबतच पर्यावरणही सुरक्षित ठेवतात. हे लक्षात घेता, पिकाला हानी पोहोचवणाऱ्या किडींपासून वाचवण्यासाठी शेतकरी संरक्षक पीक (Guard Crop) घेऊ शकतात. या संरक्षक … Read more

नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सुरू केली नवीन वेबसाइट, जाणून घ्या ती शेतकऱ्यांना कशी करेल मदत

meeting on natural farming

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियानाच्या राष्ट्रीय सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत भाग घेतला. यादरम्यान त्यांनी NMNF (http://naturalfarming.dac.gov.in/) या पोर्टलचे उद्घाटनही केले. देशातील नैसर्गिक शेतीचे मिशन सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देश … Read more

राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार : देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे वक्तव्य राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी पुणे येथे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 या कार्यक्रमामध्ये बोलताना … Read more

शेतकऱ्यांनो, शेतात लावा हे ‘रोप’ ; भरून काढेल खताची कमतरता

farming

हॅलो कृषी ओनलाईन : झाडांच्या पोषणासाठी त्यांना वेळेवर खत मिळत राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना पैशांअभावी खते खरेदी करता येत नाहीत आणि काही शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर करू इच्छित नाहीत.अशा परिस्थितीत आज आम्ही शेतकर्‍यांना अशा वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, जे पिकवून शेतात खत देण्याची गरज भासणार नाही. या विशेष वनस्पतीचे वैज्ञानिक नाव सेस्बनिया … Read more

जैविक कीटकनाशक ‘हिंगणास्त्र’ ; टोमॅटो ,मिरची ,भेंडी ,हरभऱ्यासह बऱ्याच पिकांच्या किडींवर प्रभावी

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगणास्त्र हे एक जैविक कीटकनाशक आहे. हे जैविक कीटकनाशक काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करनारे सर्व रोग कीटक, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी , लाल कोळी, नाग अळी, मक्यावरील लष्करअळी, हरभर्यावरील व तुरी वरील घाटे, अळी फळ … Read more

भारतात नवी ‘हरित क्रांती’ घडवण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करा : अमित शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खतांचा वापर जमीन, पाणी आणि मानवी आरोग्याच्या गुणवत्तेवर हानी करत आहे याकडे लक्ष वेधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारून भारतात “नवीन हरित क्रांती” घडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांचा असा दावा आहे की रासायनिक खतांच्या गैरवापरामुळे शेतजमीन नापीक होत आहे आणि मातीची गुणवत्ता पुनर्संचयित करण्यासाठी, कृषी … Read more

error: Content is protected !!