पावसाने दिली उघडीप , कसे कराल कांद्याचे व्यवस्थापन ? जाणून घ्या
हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांमध्ये पडलेला पाऊस आणि दाट धुके यामुळे रब्बी पिकांसह फळबागांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. रब्बीतील कांदा पीक आडवे झाले आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील बदलाने आणि पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण कांद्याची पात पिवळी पडली असेल तर तो बुरशीचा … Read more