सोलापुरात कांद्याची उलटी पट्टी ; कांदा विकून व्यापाऱ्यालाच दिले शेतकऱ्याने 567 रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाचा भाव कमी झाला आहे. अशातही बदलते वातावरण पाहता शेतकरी काहीतरी हातात मिळेल या आशेने शेतात कांदा विक्रीस बाजारसमितीत नेतो आहे. मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 943 किलो कांदा निव्वळ 1 रुपये किलो दराने विकावा लागला. विकूनही शेतकऱ्याला काहीच हाती लागले नाही उलट शेतकऱ्यालाच 567 रुपये देणे म्हणून … Read more

पावसाने दिली उघडीप , कसे कराल कांद्याचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांमध्ये पडलेला पाऊस आणि दाट धुके यामुळे रब्बी पिकांसह फळबागांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. रब्बीतील कांदा पीक आडवे झाले आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील बदलाने आणि पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण कांद्याची पात पिवळी पडली असेल तर तो बुरशीचा … Read more

अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्गाचा कांद्याने केला वांदा,पहा आज मिळाला किती भाव?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा जरी नगदी पीक असले तर त्यावर भरोसा ठेवणे म्हणजे कठीणच मग तो दर असो किंवा उत्पादन असो. बाजारात जेव्हा नवीन कांदा दाखल होतो त्यावेळी दर सुद्धा वाढलेले असतात. आता कुठे तरी दर स्थित होते तो पर्यंत मागील दोन दिवसात अहमदनगर मधील बाजारपेठेत कांद्याला फक्त ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव … Read more

शेतकऱ्यांना कांदा रडवणार ? दर 3 हजारच्या खाली घसरले …

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पन्न मिळवून देणारे भरवशाचे पीक म्हणून कांदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी चढ उतार पाहावयास मिळत आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच कांद्याला 3 हजार पेक्षा जास्तीचा दर मिळाला होता मात्र मंगळवारपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये … Read more

आता कांदा रडवणार नाही…! ; टाटा स्टीलने विकसित केले स्मार्ट सोलुशन, चौकशीसाठी ‘इथे’ करा संपर्क

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या खरीप हंगामामध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पण साठवणीतल्या कांद्यामुळे शेतकऱ्याला नफा होताना दिसत आहे. साठवणीतल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळतो आहे. सध्या बाजार समित्यांमधला कांद्याचा दर ३०००-४५०० च्या आसपास आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव,अहमदनगर, धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याची … Read more

नाशकात लाल कांद्याच्या दराने केले सीमोल्लंघन… क्विंटलमागे मिळाला 5151 रुपयांचा सर्वाधिक भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे मात्र कांडा उत्पादक शेतकऱ्यांना साठवणीच्या कांद्याने चांगलाच भाव मिळवून दिला आहे. नाशिक येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याला क्विंटलमागे तब्बल ५१५१ रुपयांचा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये … Read more

काय आहे कांद्यावरील ‘ट्वीस्टर डिसीज’ ; जाणून घ्या काय कराल उपाययोजना

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हणून कांद्याला पीळ पडण्याच्या रोगाबद्दल काही गोष्टी वेळीच समजून घणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान हे ठरलेलेच आहे.या रोगाला ट्वीस्टर डिसीज  असे म्हणतात. म्हणजे पीळ वेडेवाकडे होणे हा रोग रोपे लागवड झाली की मातीतील ३ ते ४ प्रकारच्या बुरशी व काही जमिनीत एक प्रकारचा निमेटोड हे एकत्र जमिनीलगत रोपावर एकत्र वाढतात. … Read more

रबी (उन्हाळी) कांदा पिकामध्ये खत आणि तण व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रबी (उन्हाळी) असे महत्वाचे प्रकार आहेत. रबी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये केली जाते. साधारणतः ८-१० किलो बियाणांपासून रोपवाटिका (नर्सरी) तयार केल्यास एक हेक्टर क्षेत्र लागवड करण्यासाठी रोपांची संख्या पुरेशी असते. साधारणतः ८-९ आठवड्याच्या रोपांपासून १५ x १० सेमी अंतरावर पुनर्लागवड करतात. खत व्यवस्थापन … Read more

लाल कांद्याची बाजारात दोन आठवडे आगोदरच एंन्ट्री, पहा किती मिळाला दर?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकात मोठ्या परिमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. एकीकडे मराठवाड्यात हिवाळा कांदा लागवडीची लगबग सुरु असताना बाजारात लाल कांदा बाजारात आला सून त्याला चांगला दर देखील मिळाला आहे. चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकऱ्यांचा लाल कांदा हा दोन आठवडे आगोदरच देवळा येथील बाजारात दाखल झाला आहे. मुहुर्ताचा कांदा म्हणून याची खरेदी … Read more

पावसामुळे कांदा पिकाचेही नुकसान ; जाणून घ्या कसे कराल व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : झटपट आणि चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहत असतो. पण यंदा सोयाबीन कापूस तूर अशा पिकासोबत कांदा या पिकाचे देखील पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसानंतर आर्द्रता वाढल्याने कांद्याची वाढ तर खुंटलेलीच आहे शिवाय कांद्याच्या मुळावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत पावसानंतर … Read more

error: Content is protected !!