निसर्गाचा लहरीपणा …! मागील आठवड्यात पाऊस तर आता मुंबईसह किनारपट्टी भागात उष्णतेची लाट
हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस ,वादळी वारा आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता मात्र राज्यातील काही शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात वातावरण कोरडे राहणार आहेत. तर काही भागात तापमान मात्र 37 अंशांच्या वर जाण्याची शक्यता … Read more