आली थंडी…! अशी घ्या फळबागांची नीट काळजी
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान हे १६ अंश सें.ग्रे. च्याही खाली जाते, अशावेळी कमी तापमानाचा फळबागांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळबागांच्या उत्तम वाढीकरिता तसेच दर्जेदार उत्पादनाकरिता उपलब्ध हवामानानुसार फळपिकाची निवड करणे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण वेगवेगळ्या पिकांसाठी कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात. मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई … Read more