दिवाळीनंतर कांदा मार्केट सुरु, जाणून घ्या कोणत्या भागात किती मिळतोय भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या गेली 9 दिवस बंद होत्या. त्यामुळे उलाढाल ही ठप्पच होती. आता मार्केट सुरु झाल्यावर पुन्हा कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड च्या माध्यमातून 1 लाख 85 हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली … Read more

खुशखबर…! कापसाच्या दरात वाढ , जाणून घ्या कुठे किती भाव ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारपेठेत सध्या कापसाला चांगली मागणी आहे. लातूर बाजार समितीत सप्टेंबर मध्ये कापसाचे दर5200 रुपये प्रतिक्विंटल होता मात्र हाच दर आज 9200 च्या घरात जाऊन पोहचला आहे. याबरोबरच मागणीत वाढ आणि त्यामानाने पुरवठा कमी होत असल्याने भविष्यात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादक … Read more

दिवाळीनंतर उडिदाचा भाव वधारला , काय आहे सोयाबीनचा दर ? जाणून घ्या बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीमुळे बाजार समित्या बंद होत्या. मात्र आता दिवाळीनंतर पुन्हा बाजार समित्या सुरु झाल्याने शेतकऱ्यांना आशा आहे ती सोयाबीनच्या दराबाबतची… दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तेजी होईल की घसरण याबाबत शेतकऱ्यांना कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. पाडव्यादिवशी सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली होती तेव्हा 5200 चा दर मिळाला … Read more

शेवगा ,हिरवी मिरची , कोबीच्या दरात वाढ , जाणून घ्या फळभाज्यांचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी सात रोजी राज्यासह परराज्यातून विविध शेतमालाची आवक सुमारे 70 ट्रक इतकी झाली. विविध भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने बटाटा, हिरवी मिरची, सिमला, मिरची, कोबी, शेवगा ,गाजर, मटार आदींच्या दरात वाढ झाली होती इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. परराज्यातून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे आठ … Read more

शेतकऱ्यांना कांदा रडवणार ? दर 3 हजारच्या खाली घसरले …

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पन्न मिळवून देणारे भरवशाचे पीक म्हणून कांदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी चढ उतार पाहावयास मिळत आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच कांद्याला 3 हजार पेक्षा जास्तीचा दर मिळाला होता मात्र मंगळवारपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये … Read more

बाजारात असे ठरतात सोयाबीनचे भाव : लावले जातात ‘हे’ निकष, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाला त्याचा मोठा फटका बसला आहे. सुरवातीला ११ हजार असणारे दर आता थेट ४००० ते ५००० पर्यंत येऊन पोहचले आहेत. पण बाजार समित्यांमध्ये नेमक्या कोणत्या आधारावर सोयाबीनचे दर ठरवले जातात ? कोणते निकष याकरिता लावले जातात याची माहिती आपण आजच्या लेखात देणार आहोत. … Read more

सोयाबीनला विक्रमी दर देणाऱ्या बाजार समितीत आता काय आहे अवस्था ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी 11 हजार 21 असा दर मिळाला होता. आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 600 ते 4 हजार 800 इतका दर मिळत आहे. हिंगोली येथे मुहुर्ताचा दर हा 11 हजाराचा … Read more

मंडईत मोजावे लागणार जादा पैसे ; भाज्या महागल्या , कोथिंबीर 50, तर मटार 200 रुपये किलो

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सणासुदीचे दिवस आहेत मात्र ऐन सणाच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात महत्वाच्या असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी टोमाटो शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती मात्र आता टोमॅटोच्या भावातही तेजी पाहायला मिळत आहे. पुणे मंडई आणि उपनगरात कोथिम्बिरीला तर सोन्याचा भाव आला आहे असे म्हणायला हरकत नाही … Read more

सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठ दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे. असे असताना दर मात्र स्थिर आहेत. चांगल्या सोयाबीनला मागणी आहे तर डागाळलेले सोयाबीन हे 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांची नाजूक स्थिती आणि सणसुद तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी लातूरच्या कृषी … Read more

सोयाबीनचे दर 2000 -5500 च्या टप्प्यातच ; पहा कोणत्या बाजर समितीत किती भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उसंत घेतल्यामुळे राज्यात सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणी ला वेग आला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन कडे शेतकरी अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र बाजारपेठेत सोयाबीनचा भाव काही वाढताना दिसून येत नाहीये . राज्यातील बहुतांशी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव हे 2000 -5500 च्या दरम्यान आहेत. … Read more

error: Content is protected !!