जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाचेी मोठी कारवाई

Fertilizers

उस्मानाबाद- हॅलो कृषी । शासनाने निर्देश देऊनही जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्यावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता, तीन खत विक्रेते जादा दराने … Read more

दिलासादायक! घाऊक बाजारात कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Kanda

हॅलो कृषी | गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेल्या कांद्यांना चांगली किंमत मिळत आहे. चांगले दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावले असल्याचे सध्या थोडे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये कांद्याची लागवड चांगली झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढली. आवक खूप वाढल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले होते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा … Read more

शेतीसाठी पाणी कमी असेल तर काळजी करू नका; ‘या’ पिकाच्या शेतीतून मिळवू शकता चांगला नफा

BHUimug

हॅलो कृषी । कापसाच्या पिकामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महाग कापूस लागवड सातत्याने उत्पादन कमी करीत आहे. त्याचबरोबर सरकार विमा देखील कमी करत चालले आहे. त्याप्रमाणात या पिकांच्यामधून शेतकऱ्याला लाभ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत आता कापसाला पर्याय म्हणून शेतकरी भुईमुगाची लागवड करण्यास सुरवात करीत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांनी शेंगदाण्याची लागवड केली होती. या पिकाची लागवड … Read more

शेतकऱ्यांना शेतावरच बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून द्यावे; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

bacchu kadu

अकोला-हॅलो कृषी | करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने सगळीकडे हा-हाकार माजवला आहे. सर्व ठिकाणे व दुकाने बंद असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि सर्वांचेच हाल होत आहेत. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके इत्यादी कृषी संबंधित गोष्टी त्यांच्या शेतावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणेस निर्देश दिले आहेत. यापुढे कृषीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना त्यांच्या … Read more

यंदा खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा तब्बल 80 टक्‍क्‍यांनी वाढ

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढले आहेत नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘या’ कारणामुळे भाववाढ … Read more

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हाती नुसता भोपळाच; उत्पादनांचे मोठे नुकसान

Bhopala

हॅलो कृषी । करोना काळात सगळ्यांचेच नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे सगळी दुकान, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर याचा परिणाम होत आहे. सगळ्यांना ह्या वाईट परिस्थितीतून जावे लागत आहे. अशातच शेतकऱ्यांचे देखील खूप नुकसान होत आहे. ते कष्ट करून त्यांच्या शेतात उत्पन्न घेतात पण लॉकडाऊनमुळे ते त्यांना विकता येत नाहीये. म्हणून त्यांचे खूप नुकसान होतेय. अशीच … Read more

‘विकेल ते पिकेल’ या तत्वाने राज्यात उत्पन्नवाढीचे नवे तंत्र राबविणार: कृषिमंत्री

Bhuse

हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. या वेळी राज्य शासन अशीच एक योजना आखत आहे. आणि हे तंत्र ह्याच वर्षपासून राबविले जाणार आहे. ह्या योजनेअंतर्गत विकेल ते पिकेल या तत्वाने राज्यात उत्पन्न वाढवण्याचे तंत्र राबविले जाणार आहे अशी माहिती … Read more

वसमत बाजार समितीत आजपासून हळदीचे ई- लिलाव

halad

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इ-नाम अंतर्गत सोमवारपासून लिलावाद्वारे हळद खरेदी केली जाणार आहे. त्यांच्या अनु क्रमांकानुसार आठवड्यातील पाच दिवसांचे हळद खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. लिलावात सहभागी न होता परस्पर सौदे करून खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कारवाई केली जाणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिंदे यांनी दिली आहे.भावाबाबत वाद … Read more

सोयाबीनला मिळतोय सरासरी 6000 भाव; घरातच सोयाबीनची साठणूक करण्याऱ्या शेतकऱ्यांना फायदा

Soyabean + Red Gram Crop Demo

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

संकेश्वरी मिरचीचा ठसका; कमाल दर दीड लाखांवर

कोल्हापूर : सध्या मिरचीचा बाजार हा अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या अवक मध्ये घट झाली आहे. त्यामुळे यंदा संकेश्वरी मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्विंटलला किमान 80 हजार ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत दर मिळत आहे. याशिवाय इतर जातीच्या … Read more

error: Content is protected !!