‘या’ योजनेतून नवीन विहिर,जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळावा अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

vihir

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हाला जर नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती , शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण,ठिबक सिंचन ,अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक हवी असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मदत करेल. या योजनेतील पात्र लाभार्थी आपल्या शेतीकरिता आर्थिक मद्त मिळवून घेऊ शकतात जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती… याकरिता मिळते अनुदान या योजनेअंतर्गत नवीन … Read more

शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार बियाणे आणि खते; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Shetkari

हॅलो कृषी | शेतकऱ्यांची आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली आहे. त्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. त्यामुळे, बियाणे आणि खते यांची जुळवणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते मिळावे, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांना 25 तारखेपासून बियाणे आणि खते मिळणार आहेत. यापूर्वीही, तारीख 30 मे रोजी ठरली होती. पण, शासनाने … Read more

काळजी घ्या! बरं आहे का मग? PM मोदींचा लातूरच्या बाबासाहेब नराळे यांच्याशी संवाद

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. त्यावेळो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा … Read more

शेतकऱ्यांसाठी अलर्ट, ‘Tauktae’ चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार?

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात येत्या काही दिवसात चक्रीवादळ धडकणार असल्यामुळे सावधान राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आता अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 16 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे जर हे चक्रीवादळ आलं तर मान्सूनवर देखील त्याचा परिणाम होणार आहे साधारणपणे माणसंच केरळ मध्ये एक जूनला आगमन होते. … Read more

शेतकऱ्यांना शेतावरच बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून द्यावे; पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

bacchu kadu

अकोला-हॅलो कृषी | करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने सगळीकडे हा-हाकार माजवला आहे. सर्व ठिकाणे व दुकाने बंद असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि सर्वांचेच हाल होत आहेत. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके इत्यादी कृषी संबंधित गोष्टी त्यांच्या शेतावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी यंत्रणेस निर्देश दिले आहेत. यापुढे कृषीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना त्यांच्या … Read more

अक्षय तृतीया निमित्त मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! KCC नवीनीकरण आणि देय मुदत 30 जून पर्यंत वाढवली

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

PM Kisan योजनेचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात, मोदींनी बटन दाबून केली रक्कम जमा

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

कृषी आणि पाण्याच्या समस्यांवर डलहौसी युनिव्हर्सिटी व आयआयटी रोपार यांच्या संयुक्त विद्यमाने इंटर्नशिपचे आयोजन

हॅलो कृषी | डलहौसी सिस्टेम्सने विद्यापीठाच्या ऑनलाईन इंटर्नशिप कार्निवलला, डिझाइन आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ आठवड्यांचा ऑनलाइन इंटर्नशिप प्रोग्राम आयोजित केला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रोपारच्या कृषी आणि जल तंत्रज्ञान विकास केंद्र (AWaDH) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. इंटर्नशिपच्या आठ आठवड्यांच्या कालावधीत, इंटर्नना डिझाईन विचार, साहित्य निवड, प्रगत सीएडी (संगणक-अनुदानित डिझाइन) पद्धती, सीएफडी (कंप्युटेशन … Read more

चार टक्क्यांहून कमी भारतीय शेतकर्‍यांनी आजपर्यंत केला शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब: अभ्यास निष्कर्ष

ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी समिती कौन्सिल

हॅलो कृषी । ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी समिती कौन्सिलच्या अभ्यासानुसार 4 टक्क्यांहून कमी भारतीय शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धती व पद्धतींचा अवलंब केला आहे. अन्न व भूमीपयोगी कोलीजन यांनी पाठिंबा दर्शवलेल्या या अभ्यासानुसार असे निष्पन्न झाले आहे की, शेतीच्या उत्पन्नामध्ये सुधारणा होण्यासाठी आणि हवामानातील बदलाला भविष्यात भारताच्या पोषण सुरक्षेला चालना देण्यासाठी शाश्वत शेती मापन करणे अत्यंत आवश्यक … Read more

यंदा खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा तब्बल 80 टक्‍क्‍यांनी वाढ

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढले आहेत नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘या’ कारणामुळे भाववाढ … Read more

error: Content is protected !!