थंडी ओसरली… ! मुंबई ,पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशांच्या पार गेला. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी ओसरली आहे. आज दिनांक 19 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी दिनांक 18 रोजी उत्तर प्रदेशातील … Read more