Maharashtra Dam Water Level Today । महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी धरणे 100 टक्के भरत आलीयेत, पहा जिल्हानिहाय यादी

Maharashtra Dam Water Level Today

Maharashtra Dam Water Level Today : मागच्या काही दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी अलर्ट जरी केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या या पावसाचा मोठा फायदा झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचे … Read more

Maharashtra Dam Water Level Today : महाराष्ट्रातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा जिल्हानिहाय ताजी आकडेवारी

Maharashtra Dam Water Level Today

Maharashtra Dam Water Level Today : राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत. त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान धरण क्षेत्रात किती पाऊस झाला? कोणत्या धरणात किती पाणी साठा झाला? … Read more

अखेर जयकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु; रब्बी पिकांना मिळणार संजीवनी

Jayakwadi Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी पाथरी तालुक्यात जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रावर रब्बी पिकच्या पेरण्या पाण्याविना रखडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमधून जयकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र आज दि. 18.11.2022 रोजी मा. कार्यकारी अभियंता, जापावि, नान (उ), पैठण यांच्या आदेशानुसार पैठण डाव्या कालव्यातून दुपारी ठिक २:00 ते ३:00 वा. दरम्यान विसर्ग सुरू करून … Read more

उन्हाळ्याच्या प्रारंभी जायकवाडीच्या पाणी पातळीत 8.79 टक्के घट

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा मराठवाडा येथील सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे. धरणाच्या पाण्याच्या पातळीत उन्हाळ्याच्या प्रारंभी ८.७९ टक्के घट झाली आहे. ७६.२१ टक्‍क्‍यांवर, मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्याअखेर गतवर्षी ८५ टक्‍क्‍यांच्या तुलनेत पाणीपातळी खूपच कमी आहे . मराठवाड्यातील आठ जिल्हे नेहमीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असतात. जलसंपदा विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, धरणांमधील पाण्याच्या पातळीचे … Read more

रब्बीची चिंता मिटली … ! प्रथमच सिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी खरीप हंगामात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. त्याचा खरिपाच्या पिकांना फटका बसला असला तरी रब्बीच्या पिकांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. यंदा झालेला पाणी साठा लक्षात घेता जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी दिले जाणार आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्‍युसेकने सुरू करण्यात आलेल्या विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी … Read more

जायकवाडी धरणातून 28,296 क्युसेकचा विसर्ग सुरु ; नादिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत … Read more

error: Content is protected !!