Weather Update: राज्यात तापमानाचा पारा किमान 11.2 तर कमाल 36.6अंशांवर

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात (Weather Update) सध्या पहाटे गारठा, धुके, दव अनुभवायला ,मिळत असून दिवसभर मात्र उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. किमान आणि कमाल तापमानात चढ आणि उतार चालूच आहे. दरम्यान मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक किमान ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची, तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज (७) … Read more

सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Soybean Bunch Fire

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता .प्रतिनिधी सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी रात्री आग लागल्याने सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज येथील … Read more

Soyabean Rate Today: आज सोयाबीनच्या भावात वाढ; कमाल दराचा कल 6000 रुपयांकडे

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजार भावानुसार (Soyabean Rate Today) आज सोयाबीनला सर्वाधिक भाव 5811 रुपये मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 19333 क्विंटल सोयाबीनची (Soyabean Rate Today) आवक झाली याकरिता किमान भाव ४९५२ … Read more

Weather Update : राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच; रब्बी पेरण्यांना वेग

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात थंडीची चाहूल लागली असून दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात सतत चढ-उतार (Weather Update) चालू आहे. दरम्यान राज्यात मागच्या २४ तासात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. हवामान स्थिती दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून … Read more

Kanda Bajar Bhav: आज कांद्याला मिळाला कमाल 4000 रुपयांचा दर; पहा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव (Kanda Bajar Bhav) पाहिले असता समाधानकारक स्थिती दिसून येत आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा बाजारभावानुसार आज कांद्याला कमाल 4000 रुपयांचा दर मिळाला असून हा दर सोलापूर आणि पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. आज सोलापूर … Read more

Soyabean Rate Today: आज लातूर, अकोला नाही तर ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव 5,651 रुपये मिळाला आहे. हा भाव श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला (Soyabean Rate Today) असून आज या बाजार समितीमध्ये 90 क्विंटल सोयाबीनचे अवक झाली याकरिता. किमानभाव 4800 … Read more

Intercropping of Potatoes: शेतकऱ्यांनी बटाट्यासोबत ‘या’ पिकांची पेरणी करा, कीटकनाशकांची भासणार नाही गरज

Intercropping of Potatoes

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, मका आणि तांदूळ नंतर बटाटा (Intercropping of Potatoes) हे देशातील सर्वात महत्वाचे पीक आहे. बटाटा हा त्याच्या पौष्टिकतेमुळे जगभर दुर्भिक्ष्यनाशक म्हणून ओळखला जातो. या हंगामात, पालक, धणे, मुळा, कांदा, लसूण, कोबी, मसूर आणि डाळींमध्ये मटार, तेलबियांमध्ये मोहरी, तृणधान्यांमध्ये मका आणि कॅमोमाइल, इसबगोल आणि झेंडू यांसारख्या औषधी वनस्पतींसह बटाटे हे त्यांचे … Read more

Lumpy: राज्यातील 98 टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये लंपी (Lumpy) या त्वचेच्या आजाराची लागण झालेले प्राणी आढळून आले. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राज्यात एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार जनावरे बरी झाली आहेत. राज्यात आतापर्यंत ९७ टक्क्यांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more

Crop Insurance: दिलासादायक ! ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Crop Insurance eknath shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे (Crop Insurance) अतोनात नुकसान झाले. काढणीस तयार झालेल्या सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांमधून याच्या नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. आता अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मात्र पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान … Read more

error: Content is protected !!