ऐन दिवाळीत मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी ; येथे बरसणार सरी, रब्बी पेरणीचा खोळंबा
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीपात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राज्यात झाला. त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला. आता शेतकरी रब्बीच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झालया आहेत तर काही ठिकणी अद्याप पेरणीची काम सुरु आहेत. पण पुन्हा एकदा ऐन दिवाळीत राज्यातल्या काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने … Read more