कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या- पणन मंत्री बाळासाहेब पाटील

krushi utpanna bazar samiti

हॅलो कृषी ऑनलाईन। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या अशा सूचना राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. त्यांनी यासाठी समिती गठीत करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र राज्य बाजार समिती … Read more

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार नेहमीच कटिबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर

Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन। नव्याने करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी साध्या दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. केंद्र सरकार आणि ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे चर्चा झाली. ही चर्चेची आतापर्यंतची सातवी फेरी होती. या चर्चेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, रेल्वे, वाणिज्य आणि … Read more

शेतकऱ्यांना मदत करायला तुमच्यात दम नाहीये का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Uddhav Thackeray

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा. तुमच्या दम असेल तर शेतकऱ्यांना मदत … Read more

केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केले स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन, कसा फायदा होईल हे जाणून घ्या?

Nirmala Sitharaman

हॅलो कृषी ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला परत रुळावर आणण्यासाठी काही नवीन प्रस्ताव आणले आहेत. त्यांनी राज्यांना 50 वर्षांसाठी स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन देण्याची घोषणा केली आहे. त्याचा पहिला हिस्सा 2500 कोटी रुपये असेल. यापैकी 1600 कोटी रुपये नॉर्थ ईस्ट, तर उर्वरित 900 कोटी रुपये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला देण्यात येणार आहेत. … Read more

कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान

Kanda Chal Anudan 2020

हॅलो कृषी ऑनलाईन | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar

जालना प्रतिनिधी । मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनेन नियोजन करा – ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई | पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी … Read more

error: Content is protected !!