कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या- पणन मंत्री बाळासाहेब पाटील
हॅलो कृषी ऑनलाईन। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घ्या अशा सूचना राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. त्यांनी यासाठी समिती गठीत करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र राज्य बाजार समिती … Read more