कोरोनाकाळात तरुणाने सुरु केला मधुमक्षिका पालन उद्योग, तयार केला स्वतःचा मधाचा ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२० सालापासून कोरोनाने अनेक व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपला गावच बरा गाड्या ! असे म्हणत गावाकडची वाट धरली. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी कोरोनाकाळात शेतीमध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तर काही तरुणांनी शेती पूरक व्यवसाय सुरु केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने देखील कोरोनाकाळात शेतीपूरक मधुमक्षिका पालन … Read more

पंढरपूरच्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी, शेतकऱ्याने मिळवला १२ लाखांचा निव्वळ नफा, जाणून घ्या SUCCESS STORY

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌ आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ … Read more

वयाच्या 105 व्या वर्षीही करतात शेती; सरकारने पद्मश्री देऊन केला आहे सन्मान

pappammal

हॅलो कृषी । एखाद्या व्यक्तीला एक ठराविक वयानंतर आरामात आयुष्य जगण्याची इच्छा असते, नंतर त्याला एक प्रकारचे सोपे काम करावेसे वाटते. परंतु, आपल्या देशात असे बरेच लोक आहेत ज्यांचे वय जास्त असूनही काही फरक पडत नाही. ते सतत सामाजिक कार्य करत असततात किंवा त्यांची आवड जपत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उदाहरणाबद्दल सांगणार आहोत, … Read more

सेंद्रीय शेतीतून ‘हा’ शेतकरी कमवत आहे वार्षिक 17 लाख रुपये; विशेष योगदानासाठी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार

nanadro b marak

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतक-यांना सेंद्रिय शेती करण्यास उद्युक्त करत आहे. हे पर्यावरणास अनुकूल आहे आणि मातीच्या सुपिकतेवरही वाईट परिणाम होत नाही. अलिकडच्या वर्षांत सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याची किंमतही चांगली आहे. अशा परिस्थितीत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असून त्यांची कमाई वाढत आहे. मेघालयातील एक शेतकरी सेंद्रिय शेतीतून 17 लाख … Read more

नापीक जमिनीवर भाजीपाला पिकवून 15 लाख रुपये कमावतो हा शेतकरी; मार्गदर्शन मिळवण्यासाठी दूरवरून येतात शेतकरी

हॅलो कृषी । नदीकाठावरील जमीन केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील सर्व प्रदेशांसाठी कधीच फायदेशीर ठरली नाही असा रेकॉर्ड सांगते. एकदा नदीचा पूर ओसंडला की, पिकांचे नुकसान होते. त्याचबरोबर वालुकामय मातीमुळे त्या जागेवर चांगले पीक घेता येत नाही. याचा परिणाम म्हणून शेतकरी निराश झाले आहेत. व जे पीक लवकर येईल ते पिक ते … Read more

मोठा व्यवसाय सोडून, सुरू केली लिंबाची शेती; आता कमावतो आहे वार्षिक 10 लाख रुपये

हॅलो कृषी | अनेक तरुणांनी शेतीला आपली पहिली पसंती बनविण्यास सुरुवात केली आहे. योग्य नियोजन, तंत्रशुद्ध शेती पद्धत आणि व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान असेल तर शेती फायदेशीर ठरू शकते, असे अनेक तरुणांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील संग्रामगड गावच्या अभिषेक जैन यानेही असेच एक उदाहरण समोर दिले आहे. अभिषेक यांनी लिंबाची सेंद्रिय शेती … Read more

सिनेसृष्टीला निरोप देऊन ‘या’ अभिनेत्रीने कोकणात फुलवली शेती; शेतीसह कृषिपर्यटनाचीही सुरवात

हॅलो कृषी । कोरोनाच्या संकटामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बुडाले पण या सगळ्यात शेती आणि शेतकरी मात्र टिकला आणि त्याने लोकांना टिकवलेही. शेतीचे महत्व जाणून घेऊन लोक शेतीकडे वळत आहेत. यामध्ये कलाकारांचासुद्धा समावेश होतो. या कलाकारांमध्ये मराठीतील अभिनेत्री संपदा कुलकर्णीने यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी आपली अभिनयसृष्टीची वाट बदलत शेती करण्यात स्वतःला झोकून … Read more

IIT इंजिनिअरने अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सुरू केला डेअरी व्यवसाय; आता कमावतो आहे कोट्यावधी रुपये

हॅलो कृषी । असे क्वचितच घडते जेव्हा विलासमय जीवन सोडून एखादी व्यक्ती उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी साधे जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेते. किशोर इनदुकुरी हे व्यवसायाने अभियंता असून त्यांनी फक्त भारतात परत जाण्यासाठी आणि 20 गायी विकत घेण्यासाठी अमेरिकेतील चांगल्या पगाराची आणि फायद्याची नोकरी सोडली. आणि आज त्यांचे डेअरी फार्म 44 कोटी रुपयांच्या कंपनीत वाढले … Read more

यशोगाथा: उच्चशिक्षित तरुणीने आधुनिक शेतीकरून, गावातील अनेक महिलांना दिला रोजगार

हॅलो कृषी । पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करून, गावातीलच अनेक महिलाना रोजगार मिळवून देणाऱ्या वैष्णवी देशपांडे यांच्या शेतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरची भारतामध्ये घेतली आहे. कोरोनाच्या काळात जॉब मिळवणं अवघड होऊन गेले होते. अशा बेकारीच्या अवस्थेत असलेल्या शेकडो तरुण-तरुणींपैकी परभणी जिल्ह्यातली वैष्णवी देशपांडे देखील एक होती. वैष्णवीने एम. ए. इतिहास शिक्षण केले … Read more

रिमोटकंट्रोलद्वारे बिगर मातीची होणार शेती! जाणून घ्या काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

Hydrophonix

हॅलो कृषी । जगातील वाढती लोकसंख्या पाहता, भविष्यात शेतीच्या कामात वाढ होईल. या संदर्भात सिंचन व पाण्याचा वापरही वाढेल. एका अंदाजानुसार सन 2050 पर्यंत 5930 लाख हेक्टर शेतजमिनीची गरज भासेल, जेणेकरुन लोकांना आहार देता येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी व शेतीयोग्य जमीन उपलब्ध होणे अवघड आहे. कारण, जगात औद्योगिकीकरणही वेगवान वेगाने होत आहे आणि होईलही. … Read more

error: Content is protected !!