जाणून घ्या शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या ‘या’ फळाच्या लागवडीविषयी

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरच्या रोपांची लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकडे लक्ष देणारे सरकार पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहित करीत आहे. अलिकडच्या काळात कृषी क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. शेतकरी आता पारंपारिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना … Read more

ढगफुटी म्हणजे नेमके काय ? काय असते याची प्रक्रिया ? जाणून घ्या !

cloudburst

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय याची माहिती करून घेणार आहोत. ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द … Read more

राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवर, सध्याचा पाऊस एकूण हंगामासाठी दिलासादायक

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकणातल्या काही भागात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात गेल्या 24 तासात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 1 जून ते 19 जुलैपर्यंत सरासरी ४१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात पाऊस ४८८ मिलिमीटर नोंद झाली आहे अर्थात नाशिक 70 टक्के पुणे 85% विभागात अद्याप कमी पाऊस आहे. सध्याचा पाऊस दिलासादायक कृषी … Read more

सोयाबीन तेलबियांना मिळाला विक्रमी दर, मागणी वाढल्याचा परिणाम

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाइन : परदेशी बाजारात मंदी असूनही, देशातील येत्या काळातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीतील वाढ कायम असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमती स्थानिक तेल-तेलबिया बाजारात बुधवारी विक्रमी पातळीवर पोहोचल्या. मंडईंमध्ये कमी आवक व स्थानिक मागणी लक्षात घेता, मोहरी तेल तेलबिया, सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे, तर अन्य तेला-तेलबियांच्या किंमती सामान्य व्यापाराच्या दरम्यान मागील स्तरावर … Read more

कृषी व कृषिपूरक क्षेत्रांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात 26.9 टक्क्यांनी वाढ

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारी च्या काळात सगळे उद्योग व्यवसाय ठप्प होते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम शेती क्षेत्राने केले. गेल्या सात वर्षापासून केंद्र सरकारने विविध माध्यमातून शेती क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवल्यामुळे कृषी व कृषिपूरक क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान हे तब्बल 26.9 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली.गेल्या सात वर्षापासून … Read more

जंतर -मंतर’ वर आजपासून आजपासून ‘किसान संसद’

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारपासून जंतर-मंतर येथे किसान संसदेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते बालबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी याबाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे दोनशे … Read more

सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेना : विखे पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय … Read more

जाणून घ्या ! जनावरांना होणारा तोंडखुरी व पायखुरी आजार व त्याची लक्षणे

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात व त्याचा थेट परिणाम हा पशुपालनवर होत असतो. जर आपण जनावरांना होणाऱ्या आजारांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर जनावर दगावण्याची शक्‍यता बळावते. वेळीच लक्षणे ओळखून उपचार केले तर होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या लेखात आपण तोंडखुरी- पायखुरी या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या … Read more

अजूनही तुम्ही KCC काढले नाही? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे ?

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन :नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी … Read more

महाराष्ट्रात आतापर्यंत मेगा फूड पार्क, शीतसाखळी प्रकल्पासह 39 अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी व त्याचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच देशाच्या अन्यत्र भागात अन्न प्रक्रिया क्षेत्राच्य वृद्धी करण्यासाठी आणि विकासासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय एकछत्री योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवत आहे..या योजनेतील घटक योजनांतर्गत, अण्णा प्रक्रिया उद्योग मंत्रालय अन्नप्रक्रिया व अन्न … Read more

error: Content is protected !!