राज्यात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाची हजेरी ; तूर, हरभरा ,गहू पिकांना फटका बसण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि काही भागात विजांसह पावसाने देखील हजेरी लावली आहे. इथून पुढे तीन दिवस राज्यात अशाच प्रकारचे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार दिनांक 19-20 नोव्हेम्बर या काळात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार … Read more

GOOD NEWS ! राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात असमान पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नजरा ह्या राज्य सरकारकडे होत्या. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती. मात्र आता अखेर राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

शेतकऱ्यांनो ! चार कोटी डिजिटल ‘सातबारा’ची प्रत मिळणार मोफत

हॅलो कृषी ऑनलाईन : सातबाराचा उतारा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या राज्यात सातबाराचा उतारा डिजिटल स्वरूपात नोंदवन्यात आला आहे. मात्र हाच सातबारा आता अंकीय म्हणजेच डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सातबारा आता संगणकीय स्वरूपात आल्यामुळे कागदोपत्री त्याचे वाटप नको अशी भूमिका महसूल विभागाची होती परंतु बाळासाहेब थोरात यांनी … Read more

15 तारखेपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन विक्री नोंदणी, ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर 25 लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कडून मुगासाठी 33 हजार टन तर उडीद साठी 38 हजार टन खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आली आहे. … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021, जाणून घ्या संपूर्ण माहिती

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : ही योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात अली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे. शेती … Read more

कांद्याची चाळ बनवण्यासाठी देखील मिळते अनुदान ; जाणून घ्या चाळ उभारणीची प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. राज्यातील बहुतांश भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे त्याची योग्य साठवणूक झाली तर योग्य दर मिळणार आहे. सध्या रब्बी हंगामातलाच म्हणजे फेब्रुवारीमध्ये तयार झालेला कांदा हा बाजारात दाखल होत असून त्यालाच अधिकचा दर मिळत आहे. मात्र कांद्याची योगय चाळ बांधली जाऊन त्याची साठवणूक योग्य … Read more

केळी फळाला मोठी मागणी ,आवक घटल्यामुळे केळीच्या भावात वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गाला अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाऊस ऊन वादळ कीड रोगराई यांमुळे शेतकऱ्यांना भरपूर नुकसान सोसावे लागत आहे.त्याचबरोबर गेल्या वर्ष भरापासून कोरोना व्हायरस मुळे सुद्धा चांगले उत्पन्न मिळून सुद्धा बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला त्यामुळे मोठ्या अडचणीत शेतकरी वर्ग सापडला आहे. … Read more

पाऊस पिच्छा सोडेना..! राज्यात पुढील ३-४ दिवस वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागात दिवसभर उन्हाचा चटक्यासह दुपारनंतर वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकत … Read more

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ,तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश : कृषीमंत्री भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तात्काळ पंचनामे करणार यावेत. एकही नुकसान ग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. … Read more

रोजगार हमी योजना (नरेगा) जॉब कार्ड; जाणून घ्या सर्व माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात. ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी, जलसंधारण, पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या, लहान बंधारे, वनीकरण, उत्खनन, नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन … Read more

error: Content is protected !!