राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, अहवाल प्राप्त होताच मदत दिली जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai News : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर … Read more