राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, अहवाल प्राप्त होताच मदत दिली जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

Mumbai News : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत झाला महत्वाचा निर्णय

Soyabean

Soyabean : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा मोठा खंड … Read more

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

Agriculture News

Agriculture News : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास … Read more

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 1500 कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Eknath shinde

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असल्याबाबत घोषणा करण्यात आली. तसेच यावेळी १५०० कोटीस रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. लवकरच सदर शेतकऱ्यांना १५००० कोटी रुपये … Read more

BIG BREAKING : शेती पंपाना दिवसा अखंडित वीज पुरवठा होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले ‘हे’ निर्णय

मुंबई । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार आहे. सन २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा यामाध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Agriculture News : मुख्यमंत्रांनी शेतकऱ्यांना दिली चांगली बातमी; मंत्रिमंडळळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) काल पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. (agriculture news) मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यातील काही भागात थैमान घालत आहे. … Read more

Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटी रुपये मंजूर, कोणाला मिळणार लाभ?

Sarkari Yojana

मुंबई । नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील सततचे चढउतार यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात. (Sarkari Yojana) यानंतर आर्थिक टंचाई भासून बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही. मात्र सरकारचे चुकीचे धोरण अन हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्याचे शेतीवरील खर्च वाढतो अन त्याप्रमाणात नफा मात्र मिळत नाही. परिणामी शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन जातो. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी … Read more

GOOD NEWS ! राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात असमान पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नजरा ह्या राज्य सरकारकडे होत्या. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती. मात्र आता अखेर राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

error: Content is protected !!