भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार ?

rice

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. देशातील बहुतांशी शेतकरी हे तांदळाचं पीक घेतात. राज्यात पावसाचा आगमन झालं आहे. देशातील विविध भागात शेतकऱ्यांकडून भात लागवडीची तयारी सुरू झाली आहे. देशात अनेक प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. मात्र हिटलर 711 ही हैदराबादेतील कंपनीने तयार केलेले तांदळाचे संकरित वाण सध्या चर्चेत … Read more

PM Kisan योजनेचे २००० अद्याप खात्यात आले नाहीत ? ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्प व सीमांत शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत 8 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. … Read more

सोलापुरात वनविभाग करणार गवताची शेती…

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे चारशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख रोपे तयार करण्यात आली असून ती लागवड तयार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने चाऱ्याच्या उपलब्धते बरोबर जमिनीची धूप रोखणे आणि भूजल पातळी वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात … Read more

वावर आहे तर पॉवर आहे ! मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी शेतकऱ्याने 5 एकर शेतात तयार केले जबरदस्त मैदान

cricket ground

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्याचे उत्तम करिअर व्हावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक आई वडील भरपूर कष्ट करीत असतात. पंढरपूर तालुक्यातल्या अनवलीमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या उत्तम क्रिकेट करिअरसाठी चक्क 5 एकर शेतातच जबरदस्त क्रीकरत मैदान तयार केले आहे. या शेतकऱ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे … Read more

कीटकनाशकांच्या वापराबद्दल कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर

कीटकनाशक pesticides kitaknashake

हॅलो कृषी | शेतीसाठी कीटकनाशके ही खूप महत्त्वाची आणि अविभाज्य घटक आहेत. कोणतेही पीक असले तरी त्या पिकानुसार आणि त्यावर पडणाऱ्या रोगानुसार कीटकनाशके वापरावी लागतात. कीटकनाशक कमी वापरली आणि जास्त वापरली तरीही त्याचे वेगवेगळे परिणाम पिकावर होताना दिसतात. यासोबतच, कीटकनाशके विषारी आणि मौल्यवान असल्यामुळे याचा वापर प्रमाणात होणे गरजेचे आहे. तसेच, जास्त कीटकनाशके वापरल्यानंतर तो … Read more

बैल बाजार बंदमुळे शेतकऱ्यांची तारांबळ; पेरणीला मिळेनात बैल

Shetkari

हॅलो कृषी । कोरडवाहु जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभर शेतीत कामे नसतात. त्यामुळे केवळ पेरणीच्या वेळीच शेतकरी बैलजोडी घेतात. यावेळी पेरणी जवळ आल्याने शेतकरी बैलजोडीच्या शोधात आहेत. मात्र लाँकडाऊनमुळे बैलांचा बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी गावोगावी जाणून, उन्हाची भटकंती करुन चढ्या दराने बैलजोडी खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या कात्रीत अडकला आहे. … Read more

झारखंडमधील शेतकरी पपई उत्पादनातून कमावतो आहे लाखो रुपये; इतर राज्यांसाठीही ठरतेय मार्गदर्शक

Papaya Farming

हॅलो कृषी । पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यात असलेले विविध जीवनसत्त्वे आणि इंजाईम तिच्या गुणवत्तेला अजून वाढवतात. हेच कारण आहे की तिची मागणी बाजारात कायम राहते. कच्च्या पपईची भाजी म्हणून आणि योग्य पपई फळ म्हणून वापरण्याची परंपरा आहे. आता ही पपई मोठ्या गटासाठी कमाईचा चांगला स्रोत झाली आहे. पपईच्या माध्यमातून झारखंडमधील आदिवासी गटातील … Read more

बाजार समित्या बंदचा टोमॅटो उत्पादकांना फटका, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या … Read more

लंडननंतर आता जर्मनीमध्ये पोहचले भारताचे सेंद्रिय फणस; जाणून घ्या संपूर्ण माहिती

fanas

हॅलो कृषी । सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बेंगळुरुहून 10.20 मेट्रिक टन प्रमाणित ग्लूटेन-फ्री सेंद्रिय फणस पावडर आणि पॅक केलेले फणस समुद्रमार्गे जर्मनीला निर्यात करण्यात आले. एपीई जॅकफ्रूट डीए च्या सहयोगाने फणसावर पॅक हाऊसवर प्रक्रिया केली जाते. एपीई जॅकफ्रूट फलादा अ‍ॅग्रो रिसर्च फाउंडेशन (पीएआरएफ) बेंगलुरुच्या मालकीची कंपनी आहे. एपीईडी-नोंदणीकृत पीएआरएफ 1500 शेतकर्‍यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करते. … Read more

सेंद्रीय शेतीतून ‘हा’ शेतकरी कमवत आहे वार्षिक 17 लाख रुपये; विशेष योगदानासाठी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार

nanadro b marak

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतक-यांना सेंद्रिय शेती करण्यास उद्युक्त करत आहे. हे पर्यावरणास अनुकूल आहे आणि मातीच्या सुपिकतेवरही वाईट परिणाम होत नाही. अलिकडच्या वर्षांत सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याची किंमतही चांगली आहे. अशा परिस्थितीत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असून त्यांची कमाई वाढत आहे. मेघालयातील एक शेतकरी सेंद्रिय शेतीतून 17 लाख … Read more

error: Content is protected !!