जोरदार पावसामुळे पन्हाळारोड खचला, गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो आहे. यातच कोल्हापूर, रायगड, कोकणातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या सारख्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 साली अशाच स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. … Read more

कोकण, कोल्हपुरात धुवाँधार ..! NDRF ची पथकं रवाना, कोल्हापुरातून कोकणात जाणारी वाहतूक थांबवली

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. कोकण पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूण शहरातील बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड रत्नागिरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड … Read more

जास्त दूध देणाऱ्या म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची ‘गोकुळ’ची घोषणा

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली. किमतीत करण्यात आलेली ही वाढ रविवार पासून लागू होईल. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटीलयांनी ही घोषणा … Read more

कोरोनाकाळात तरुणाने सुरु केला मधुमक्षिका पालन उद्योग, तयार केला स्वतःचा मधाचा ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२० सालापासून कोरोनाने अनेक व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी शहरे सोडून आपला गावच बरा गाड्या ! असे म्हणत गावाकडची वाट धरली. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी कोरोनाकाळात शेतीमध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तर काही तरुणांनी शेती पूरक व्यवसाय सुरु केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने देखील कोरोनाकाळात शेतीपूरक मधुमक्षिका पालन … Read more

कोल्हापुरात रानमेव्यावरील प्रक्रिया उद्योग! तयार होतेय नवीन ओळख!

रानमेवा

हॅलो कृषी | उन्हाळा हा प्रत्येकाला थोडा उल्हासदायक वाटत असेल तर तो फक्त, उन्हाळ्यात मिळणाऱ्या आंबट-गोड चवीच्या फळांमुळे! नाहीतर सगळ्यांना उन्हाळा कधी संपेल आणि कधी नाही असे होते. उन्हाळा वाढू लागला की अंगाची लाही-लाही होते. अश्यावेळी आपल्याला हवा असतो तो रानमेवा! करवंदे, जांभळं, आवळा, कैरी-आंबा, फणस, ताडगोळे इ. फळे बाजारात उपलब्ध होतात. आणि आनंदाची बातमी … Read more

संकेश्वरी मिरचीचा ठसका; कमाल दर दीड लाखांवर

कोल्हापूर : सध्या मिरचीचा बाजार हा अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या अवक मध्ये घट झाली आहे. त्यामुळे यंदा संकेश्वरी मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्विंटलला किमान 80 हजार ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत दर मिळत आहे. याशिवाय इतर जातीच्या … Read more

‘या’ जिल्ह्यात पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain

कोल्हापूर | गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यांना बसला होता. तर, यावर्षी देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आधीच सतर्क राहून मागील वर्षातून धडा घेत खबरदारी घेतली होती. यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी व कोयना धरणातून विसर्ग थांबला होता, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. तर, आता गेल्या … Read more

error: Content is protected !!