फक्त 80 पैशांना विकले गेले कलिंगड! शेतकर्याने करायचं काय?
हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकर्यांना कांद्याने रडवल्याचं आपण पाहतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्यांला संकटात लोटलं आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत बाहेर ५० रुपयांनी मागणी असलेल्या कलिंगडाला अवघ्या ८० पैशांचा दर मिळाला आहे. या घटनेमुळे असे झाले तर शेतकर्यांनी करायचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी … Read more