सोयाबीन दराची घसरणच…उडिदाने मात्र दिला आधार ; जाणून घ्या आजचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासूनचा विचार करता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. … Read more

15 तारखेपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन विक्री नोंदणी, ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर 25 लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कडून मुगासाठी 33 हजार टन तर उडीद साठी 38 हजार टन खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आली आहे. … Read more

सोयाबीनचे दर उतरतेच ; शेतकऱ्यांची चिंता कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मात्र मार्केट यार्डात अद्यापही सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. मार्केट यार्डात सोयाबीनची आवक झाली तरी दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दोन दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 200 रुपयांनी कमी झाल्याचे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने … Read more

उडिदाला मिळतोय चांगला दर ; सोयाबीनचे दर मात्र चिंताजनक

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या सोयाबीन पिकाला मिळणारा दर हा चर्चेचा विषय आहे. मात्र चालू सप्ताहात उडीदला चांगलीच मागणी राहील्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडीदला ३००० ते ८००० रुपये दरम्यान दर मिळाला आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. बऱ्याच भागात उडीदाची काढणी झाली … Read more

केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीनची आवक, मिळणारा दर याला केंद्र सरकारची दुटप्पी भूमिकाच जबाबदार असल्याचे मत राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. देशात जीएम सोयाबीनवर बंदी आहे अशातच सोयापेंडची केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सोयाबीनचे दर झपाट्याने उतरत आहेत. एकीकडे पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर … Read more

विमाकंपन्यांच्या प्रतिनिधींचा बांधावर पत्त्याच न्हाय…! पंचनामा व नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा का नाही ? शेतकरी संतप्त

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले खरिपातील मुख्य पीक असणारे सोयाबीन पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती काहीच नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीये. सोयाबीन अक्षरश: शेतात कुजून जातोय… दुसरीकडे तक्रार दाखल करून देखील विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर … Read more

चांगल्या दरासाठी ; सोयाबीन विक्रीची घाई नको, पहा काय सांगतायत विश्लेषक

हॅलो कृषी ऑनलाईन : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले जात आहे मात्र सरसकट सोयाबीनला वाढीव दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई न करता टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचा आवाहन बाजार विश्लेषक यांच्याकडून केलं जात आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची पहिल्यांदा अवगत झाल्यानंतर मुहूर्ताच्या या … Read more

पावसा पावसा थांब रे…! वावरात चिखल पाणीच पाणी ; पदरात पीक पडेल कसं ? शेतकऱ्यांची व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे यंदाच्या खरिप हंगामात असमान पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा विदर्भात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही लागेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. आता गुलाब चक्रीवादळामुळे देखील मराठवाड्यात ,विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उभ्या पिकताच सोयाबीनला कोंब आले … Read more

सोलापुरात नद्यांना पूर ; खरिपातील मका, उडीद,कांदा धोक्यात

हॅलो कृषी ऑनलाईन : रविवारी रात्रभर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून – मधून पाऊस दमदार बरसला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, उडीद, मका, तुर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र,खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांत मोठे चिंतेचे वातावरण आहे. कांदा, उडीद, सोयाबीन, मुग … Read more

उभ्या सोयाबीनला फुटले कोंब ; पावसाच्या अवकृपेने शेतकरी हैराण

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात यावेळी आणि असमान झालेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यात प्रतीचा पाऊसही धुमाकूळ घालीत असल्यामुळे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंब फूट लागलेत त्यामुळे सोयाबीनच्या काढणीसंदर्भातच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे खरिपातील उर्वरीत पीकांची … Read more

error: Content is protected !!