‘विकेल ते पिकेल’ या तत्वाने राज्यात उत्पन्नवाढीचे नवे तंत्र राबविणार: कृषिमंत्री
हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. या वेळी राज्य शासन अशीच एक योजना आखत आहे. आणि हे तंत्र ह्याच वर्षपासून राबविले जाणार आहे. ह्या योजनेअंतर्गत विकेल ते पिकेल या तत्वाने राज्यात उत्पन्न वाढवण्याचे तंत्र राबविले जाणार आहे अशी माहिती … Read more