कृषी सल्ला : तापमानात वाढ होत असताना पीक व्यवस्थापन कसं करावं? फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर आजच करा ‘या’ गोष्टी
हॅलो कृषी ऑनलाईन । साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ होताना दिसून येते. हवामानात होणारा हा बदल पिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तापमानात वाढ होत असताना व्यवस्थित पीक व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर शेतकऱ्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही आज तुम्हाला सविस्तर कृषी सल्ला देणार आहोत. योग्य वेळी योग्य ती … Read more