कृषी सल्ला : तापमानात वाढ होत असताना पीक व्यवस्थापन कसं करावं? फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर आजच करा ‘या’ गोष्टी

हॅलो कृषी ऑनलाईन । साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ होताना दिसून येते. हवामानात होणारा हा बदल पिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तापमानात वाढ होत असताना व्यवस्थित पीक व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर शेतकऱ्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही आज तुम्हाला सविस्तर कृषी सल्ला देणार आहोत. योग्य वेळी योग्य ती … Read more

Stevia Farming : ‘हि’ औषधी वनस्पती 1 एकरात देते 10 लाख उत्पन्न; जाणून घ्या आयुर्वेदिक उपयोग अन मार्केटबाबत…

Stevia Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांबरोबरच काही वेगळ्या पद्धतीचे शेतीसुद्धा प्रायोगिक तत्वावर करून पहिली तर नक्कीच अधिक नफा शेतीतून कमावता येऊ शकतो. सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न कमावल्याचे आपण बातम्यांमध्ये ऐकले आहे. आज आम्ही अशाच स्टीव्हियाच्या शेतीबाबत (stevia farming) तुम्हला माहिती देणार आहोत. एकरी … Read more

‘या’ झाडांची पाने विकून कमवा लाखो रुपये; कमी खर्चात लागवड अन औषध फवारणीचं टेन्शन नाही

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतात शेती हा एक प्रमुख उत्पन्नाचा स्रोत मानला जातो. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करते. सध्या मजुरांची कमतरता भासत असलेने आणि खते महाग झाल्याने शेतकऱ्यांचा शेतीमधील खर्च वाढला आहे. परंतु खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करून नफा कमावण्याचा प्रयत्न करत … Read more

‘या’ खतासोबत सेल्फी काढून शेतकरी जिंकू शकतो Rs. 2,500; मोदी सरकारकडून मिळणार पारितोषिक

Nano Urea

हॅलो कृषी ऑनलाईन । नॅनो युरिया (Nano Urea) हे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेले एक अतिशय फायदेशीर खत आहे. सामान्य युरियाप्रमाणेच काम करणारे हे खत जमिनीला दूषित करत नसल्याने सरकारकडून या खताच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. युरिया खत जमिनीवर टाकल्याने जमिनीचा पोत खराब होतो. तसेच लागणारे खताचे प्रमाणही जास्त असते. मात्र याऐवजी शेतकऱ्यांनी जर … Read more

PM Kisan : मोदी सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून वसूल करणार 100 कोटी; तहसिलदार करणार 73,000 शेतकऱ्यांवर कारवाई

हॅलो कृषी Exclusive : पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता … Read more

BUDGET 2023 : अर्थसंकल्पात PM Kisan योजनेबाबत काय घोषणा झाली? शेतकऱ्यांना सरकारने दिली हि गुड न्यूज

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन । देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसंदर्भात अर्थसंकल्पात काही मोठी घोषणा करण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी पीएम किसान योजनेचा … Read more

Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणा; कोणत्या योजनेला किती निधी ते पहा

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आगामी काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष योजना सुरु करणार आहे. यासर्व योजनांबाबत अर्थमंत्र्यांनी संसदेत घोषणा केल्या आहेत. यामध्ये ऍग्री स्टार्टअप्स ला आर्थिक साहाय्य करण्यापासून ते शेतकऱ्यांना … Read more

महागाईचा फटका, पिठाच्या किमतीत मोठी वाढ, साखर-तांदळाच्या जवळपास पोहचले भाव

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पिठाच्या दरावरही झाला आहे. आता ब्रँडेडसोबतच सामान्य पीठही महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे मैद्यासोबतच तांदळाचे भावही वाढले आहेत. मंगळवारी पिठाची किरकोळ किंमत 36.98 रुपये प्रतिकिलो नोंदवली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार, हा दर एका वर्षापूर्वी नोंदवलेल्या ३१.४७ रुपये प्रति … Read more

सातारा जिल्ह्यात 500 एकरावर कृषी उद्योग उभारणी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी … Read more

आता पाचट जाळायचे नाही, त्यापासून बनणार बायो-बिटुमेन; खुद्द गडकरींनी दिली माहिती

nitin gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या दोन-तीन महिन्यांत नवीन तंत्रज्ञान आणले जाईल, ज्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये यंत्र टाकून शेतातील पेंढा बायो-बिटुमिन बनवण्यासाठी वापरला जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली. गडकरी म्हणाले की, शेतकरी अन्नदाते होण्यासोबतच ऊर्जा प्रदाता बनू शकतात. तसेच ते बायो-बिटुमेन बनवू शकतात, ज्याचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला जाऊ … Read more

error: Content is protected !!