Agriculture Act : शेतकरीही करू शकणार गुन्हा दाखल; सुधारित निविष्ठा कायद्याला होतोय विरोध!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्‍स डीलर्स असोसिएशनने (Agriculture Act) राज्य सरकारच्या सुधारित कृषी निविष्ठा कायद्याला विरोध सुरूच ठेवला आहे. या कायद्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यास कृषी अधिकारांसोबतच शेतकऱ्यांनाही एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचे (Agriculture Act) प्रमाण वाढू शकते. अशी चिंता व्यक्त केली जात … Read more

Seeds Fertilizers : खाद बियाणे विक्रीसाठी 10 वी पास अट; तरुणांना मोठी संधी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकाने बियाणे आणि खाद उद्योगाला (Seeds Fertilizers) प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता 10 वी पास तरुणांना बियाणे आणि खाद विक्री (Seeds Fertilizers) करता येणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारने 15 दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. त्यानंरच संबंधित व्यक्तीला बियाणे आणि खाद विक्रीचे दुकान सुरु करता … Read more

शेतकऱ्यांनो, आता थेट Whatsapp वरून करा खतासंबंधित तक्रार; मंत्री मुंडेंचा मोठा निर्णय

Fertilizer dhananjay munde

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून बोगस खत आणि बियाणे विक्रीच्या मुद्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागतो. खत विक्रेते शेतकऱ्यांवर सक्ती दाखवून त्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यास भाग पाडतात. अशा कंपन्या सहज शेतकऱ्यांची फसवणूक करून जातात. मात्र जास्त काही माहिती नसल्यामुळे … Read more

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

bogus seeds

बिदाल प्रतिनिधी ।आकाश दडस खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. मानसूनचे वेळेत आगमन झाल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच काही बोगस बियाणांची विक्री होण्याची शक्यता असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत … Read more

आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची घोषणा

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषीमंत्री पदाची घोषणा होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रिपदाची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी जालना येथे मराठवाडा विभागाची बैठक बोलावून त्यांनी आढावा घेतला. त्यांनतर आता आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. या बैठकीदरम्यान कृषी विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात … Read more

कृषी क्षेत्रात वाढणार महिलांचा सहभाग ; राज्य कृषी मंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाला अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यंदाचे वर्ष २०२२ हे महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबरोबरच आता कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यतील कृषी आणि कृषी विभागाशी संलग्न असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना वसंतराव … Read more

कृषी विभागाचे बोगस बियाणे रोखण्यासाठी भरारी पथके; 1891 जॅकेट जप्त

Seeds

हॅलो कृषी – अमरावती | बोगस बियाणे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला होता. या वर्षी पुन्हा एकदा बोगस बियाणे आणि बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याची माहिती आणि तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार, कृषी विभागाने कारवाई केल्यानंतर या गोष्टी समोर आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सहा कारवाया करण्यात आल्या आहेत. 15 जूनच्या अगोदरच … Read more

जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाचेी मोठी कारवाई

Fertilizers

उस्मानाबाद- हॅलो कृषी । शासनाने निर्देश देऊनही जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्यावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता, तीन खत विक्रेते जादा दराने … Read more

बियाणेकोंडीवर आता गुणनियंत्रकांचे लक्ष; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचे पाऊल

Seeds

बुलढाणा- हॅलो कृषी । दरवर्षी शेतकऱ्यांचे बियाणेकोंडीमुळे खूप नुकसान होत असते. म्हणजे शेतकरी शेतात जे पेरतात ते उगवतच नाही. पेरलेले न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागते. कधी-कधी तर पेरणीची वेळी निघून गेलेली असते. अशामुळे उत्पादन क्षमता कमी होते. आता अश्या प्रकारची बियाणेकोंडी थांबवण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. … Read more

शेतकऱ्यांनो, खते आणि बी-बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगा; कृषी विभागाचा सल्ला

Seeds

हॅलो कृषी । पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. पेरणीसाठी त्यांना बी-बियाणे, खते इ. खरेदी करावे लागते. पण हे खरेदी करतांना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आपली फसवणूक होऊ शकते. बी-बियाणे आणि खतामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आणि आपल्या उत्पन्न क्षमतेत देखील घट होऊ शकते. म्हणून आपण … Read more

error: Content is protected !!