राज्यात जोमाने परतणार पाऊस, ‘या’ भागात ‘ऑरेंज अलर्ट’
हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा राज्यात सक्रिय होणार आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट जारी केला आहे. 11 जुलैपासून म्हणजेच उद्या पासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. … Read more