शेतकऱ्यांनो..! राज्यात आजही मुसळधार पाऊस ; पहा तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र मुंबई कोकणासह राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे , सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला … Read more

कोकणात मुसळधार ; आणखी तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 20 Jul, Raigad पाउसExtremely heavy at isolated places … Read more

कोकण ,मुंबईवर आजही दाटले काळे ढग; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक भागात मागील २/३ आठवड्यांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात कोकण , मुंबई या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत दरड, भिंत कोसळल्याची घटना घडल्याने नागरिकांनाच बळी देखील गेले आहेत . हवामान विभागाचे तज्ञ् के. एस होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८. … Read more

पुढील पाच दिवसात कुठे जोरदार, कुठे तुरळक बरसणार पाऊस ? जाणून घ्या

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बंगालचा उपसागर आणि गुजरातच्या किनार्‍यालगत हवेचे कमी दाबाचे … Read more

परभणीत अतिवृष्टीची नोंद ; तीन्ही उच्च पातळी बंधाऱ्यांमधून गोदावरीत विसर्ग सुरू

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याला रविवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी 1 नंतर आलेल्या पावसाने परभणी शहर जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी एकट्या परभणी महसूल मंडळांमध्ये 117 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली .या पावसाने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून गोदावरी नदीवर उभारण्यात … Read more

राज्यात जोमाने परतणार पाऊस, ‘या’ भागात ‘ऑरेंज अलर्ट’

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा राज्यात सक्रिय होणार आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान खात्यानं कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ऑरेंन्ज अलर्ट जारी केला आहे. 11 जुलैपासून म्हणजेच उद्या पासून तीन दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी आंनदवार्ता ! येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. एवढंच काय दुबार पेरणी करावी लागते की काय अशी चिंता राज्यातील काही शेतकऱ्यांनी मध्ये दिसत होती. मात्र शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आता चांगली बातमी दिली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज … Read more

राज्यात सध्या पावसाचा जोर कमी मात्र ‘या’ तारखेपासून पुन्हा बरसणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसापासून कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज दिनांक 21 पासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडतील तर पुढील आठवड्यात 25 जून ते एक जुलै या काळात राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली … Read more

विदर्भांत पावसाचा जोर वाढला, राज्याच्या इतर भागातही पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा पाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळलया. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या काही भागात सकाळपासून … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

error: Content is protected !!