Weather Uodate : ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही…! जाणुन घ्या तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश ?
हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन तीन दिवसांकरिता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra … Read more