पुढील चार दिवस राज्यात कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली तरी तो पुन्हा जोरदार कमबॅक करणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD has issued … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार , ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात उत्तर भागात चक्रीय स्थिती तयार होत आहे त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. Severe weather … Read more

राज्यात पुढील चार दिवसांसाठी कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी असल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक स्थिर स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली … Read more

जोरदार पावसामुळे पन्हाळारोड खचला, गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो आहे. यातच कोल्हापूर, रायगड, कोकणातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या सारख्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 साली अशाच स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. … Read more

ढगफुटी म्हणजे नेमके काय ? काय असते याची प्रक्रिया ? जाणून घ्या !

cloudburst

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय याची माहिती करून घेणार आहोत. ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द … Read more

कोकण, कोल्हपुरात धुवाँधार ..! NDRF ची पथकं रवाना, कोल्हापुरातून कोकणात जाणारी वाहतूक थांबवली

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. कोकण पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूण शहरातील बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड रत्नागिरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड … Read more

चांदोलीत 24 तासात केवळ 15 मिलिमीटर पावसाची नोंद

chandoli dam

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन, तीन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण मुंबई भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र राज्यातल्या काही भागात अद्यापही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरणक्षेत्रात अद्याप पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. सध्या … Read more

प .महाराष्ट्रात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक वेळेस शेतकरी वर्ग हा मृग नक्षत्रात पेरणी ला सुरवात करतो. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मूग, ज्वारी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची पेरणी करतात.या वर्षी जून च्या सुरवातीला मुसळधार पाऊस पडला परंतु नंतर पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सतत दुष्काळी तालुके … Read more

विदर्भांत पावसाचा जोर वाढला, राज्याच्या इतर भागातही पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा पाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळलया. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या काही भागात सकाळपासून … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

error: Content is protected !!