Agriculture Technology : पेरणी करताना ‘या’ यंत्राचा वापर कराल तर होईल जादू! उगवण चांगली अन उत्पन्नात वाढ होऊन खर्चही होईल कमी
हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | शेतकर्यांसाठी खरीप हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. खरिपात शेतकरी बाजरी, मका, खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर आदी पिके घेत असतो. पूर्वी शेतकरी बैलाच्या साह्याने मशागत करून जमिनीवर हाताने बियाणे फेकायचे. त्यानंतर ते पुन्हा मातीत मिसळले जायचे. त्यामुळे पिकांची उगवण काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट होते. हाताने फेकलेले बियाणे … Read more