धानाच्या या जाती देतील चांगले उत्पन्न; कशी करावी लागवड?

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतातील शेतकऱ्यांना शेती करत असताना चांगले माहित आहे, की कोणते पीक, कोणत्या जाती लावल्यास, कशा पद्धतीने लागवड केल्यास फायदा होईल. अशाच प्रकारे धान म्हणजेच एक काळा तांदूळ म्हणून आहे की ज्याला काळे सोने असेही म्हणतात. या तांदळामध्ये भरपूर औषधी गुण असून आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. पहा कशी केली जाते धानाची शेती … Read more

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

bogus seeds

बिदाल प्रतिनिधी ।आकाश दडस खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. मानसूनचे वेळेत आगमन झाल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच काही बोगस बियाणांची विक्री होण्याची शक्यता असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घ्याल तर 5 लाख रुपयांचे होतील 10 लाख; कसे ते जाणून घ्या..

KVM Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । KVP म्हणजेच किसान विकास पत्र ह्या योजनेत आता ५ महिन्यांपूर्वी तुमचे पैसे दुप्पट होतील. आता 5 लाख रुपयांऐवजी ऐवजी तब्बल 10 लाख रुपये लाभार्थ्याला मिळणार आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही इथे सांगणार आहोत. किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकारी योजना … Read more

कृषी सल्ला : राज्यात 5 मे पर्यंत पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसं करावं? नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ काम करा

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार औरंगाबाद जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग … Read more

कांद्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांच्या डोळ्यात पाणी; वर्षभर कांद्यांचं टेन्शन

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट घोंघावत आहे. मागील महिन्यातही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामुळे आता कांद्याच्या दरात आणि आवकामध्ये मोठी तफावतता पहायला मिळाली आहे. उन्हाळा ऋतू आणि अवकाळी पाऊस हे दोन्ही ऋतू एकत्र आल्याने अजूनच कांद्याचा बाजार उठला आहे. काटलेला कांदा अवकाळी … Read more

अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा; ‘या’ संस्थेद्वारे बनवली जाते वाईन

Grapes City wineray

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने राज्यात चांगलाच गोंधळ घातल्याने द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळालं मात्र आता शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. अवकाळीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना वायनरीचा दिलासा मिळाला आहे. सांगलीतील ग्रेप्स सिटी वाईनरी सहकारी संस्था (Grapes City wineray) खराब झालेल्या द्राक्षापासून वाईन तयार करत आहे. 24 एप्रिल … Read more

Onion Market : राज्यात कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Onion Market

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कांद्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. या पिकाचे उत्पादन घेतल्याने राज्यात आणि देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकरी या बदल्यात कांदा पिकासाठी अनुदानाची मागणी करत आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ या वर्षात प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं. यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ … Read more

Sugarcane : ऊसाच्या रसावर लागणार GST, राज्य सरकारचा निर्णय

Sugarcane

हॅलो कृषी आॅनलाईन : उन्हाळ्यात तापमान अधिक असते. अशा वातावरणात थंड पेय अधिकाधिक लोक पिताना दिसतात. या ऋतूत लोकांची ऊसाच्या रसाची मागणी वाढते. परंतु आता याच ऊसाच्या रासावर चक्क १२ टक्के जी. एस. टी. कर (GST) करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील ॲडवान्स रुलिंग अथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबत निर्णय दिला आहे. रोजचे … Read more

कृषी सल्ला : महाराष्ट्रात अवकाळीचा धिंगाणा! शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिली अतिशय महत्वाची सूचना; जाणून घ्या

Krushi Salla

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सध्या अवकाळीने धिंगाणा घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याला नको नको करून सोडले आहे. आता १३ एप्रिल पासून १८ एप्रिल पर्यंतदेखील महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची सूचना केली आहे. हॅलो कृषी नियमितपणे हवामान आधारित कृषी सल्लाबाबत माहिती शेतकऱ्यांना देत … Read more

कृषी सल्ला : वादळी वारे, पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी? आजच शेतात करा या गोष्टी..

हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात वादळी वारे व पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. एप्रिल महिण्यात अनेक दिवस असेच हवामन राहील असं हवामान विभागाने सांगितले आहे. वीजांचा गडगडाट, वादळी वारे व पाऊस सुरु असताना शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत आपण आज माहोती जाणुन घेणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि … Read more

error: Content is protected !!