Satara News : साखर कारखान्यामध्ये मोठा स्फोट; 2 कर्मचारी गंभीर जखमी

Satara News kisanveer blast

सातारा । Satara News किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे मध्यरात्रीच्या सुमारास हवेच्या प्रेशर मुळे अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. त्या अपघातामध्ये एकूण 4 जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातामधे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा … Read more

आता रोबोट करणार शेतकऱ्याला कामात मदत; भारतातील पहिला शेती रोबोटचा प्रयोग महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात

Satara News Agri Robot Man-2

सातारा । Satara News दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील शेतक-यांना जागतिक स्तरावरील अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी येथील माण देशी फौंऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलीत रोबोट आता माण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामात मदत करणार आहे. आजवर आपण रोबोटचा इतर वापर एकला होता. परंतु हाच रोबोट एकदिवस शेतातील कामही करेल असं कधी स्वप्नातही … Read more

खत कंपन्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लुबाडणूक? कृषी सेवा केंद्रांचा अनुदानित खतांच्या किमतींसाठी बंद

Satara News

सातारा (Satara News) : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना जाहीर करत असते. यासोबत खतांवरही सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. मात्र खत उत्पादक कंपन्या अनुदानित खताबरोबर इतर खते लिकिंग शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचा प्रकार घडत आहे. यापार्श्वभूमीवर अशा केस मध्ये संबंधित कृषी सेवा केंद्र / खत दुकानदार यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जात आहे. सरकारने दुकानदारांवर कारवाई न … Read more

शेती बियाणे बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी खत दुकानदारांचा बेमुदत बंद

Satara News

सातारा । Satara News रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडून होत असलेल्या अवाजवी लिंकिंग संदर्भात सातारा जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांनी आज (सोमवार) पासून बेमुदत बंद सुरु केला आहे. जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून उद्या (मंगळवारी) दीड हजार कृषी विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. शेती बियाणे बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी दुकानदारांनी केली आहे. रासायनिक … Read more

Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update-3

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली … Read more

Weather Update : राज्यात सर्वाधिक थंडी कुठे आहे? तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळत आहे. गारठा वाढल्याने शेतकऱ्यांनीही संपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गहू, हरभरा, पपई अशा पिकांवर जास्त थंडीमुळे रोग पसरण्याची भीती असते. तेव्हा वेळीच योग्य ती औषध फवारणी केली तर शेतीमधील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आज राज्यात कोणत्या जिल्यात काय तापमान … Read more

ऊस दर आंदोलन पेटलं; इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी,कराड जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन पेटले. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड बंद करणार असल्याची माहिती आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या … Read more

‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या पशूंसाठी दीड कोटींची मदत

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशभर मागच्या काही महिन्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक नुकसानीत आहेत. अशा स्थितीत पशुपालकांना शासनाकडून मदत मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. लम्पी स्कीनने जिल्ह्यातील ५९० मृत जनावरांची एक कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली … Read more

अचानक पाण्याचा लोंढा आला, तब्बल 700 पोती आले ट्रॅक्टरसह वाहून गेले ; शेतकऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान

river

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पेरले येथे अचानक नदीला पाणी आल्यामुळे तब्बल ७०० पोती आले व ट्रॅक्टर तारळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करावेत : शंभूराज देसाई

Shambhuraje Desai

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहीत धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्ह्यातील झालेल्या … Read more

error: Content is protected !!