Koyana Dam : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 5 TMC वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyana Dam

Koyana Dam Water Update : राज्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज राज्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामध्ये सातारा, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्यात (Satara News) सतत संततधार पाऊस सुरु असून कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात … Read more

Koyna Dam : मोठी बातमी! कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

Koyna Dam

Koyna Dam : मागच्या चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. त त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्राची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर कोयना धरणाचा पाणीसाठा आता 50 टक्क्यांवर गेला आहे. … Read more

Koyna Dam : दिलासादायक! कोयना धरण क्षेत्रात पुन्हा वाढला पावसाचा जोर; आता धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Koyana Dam

Koyna Dam : शनिवारपासून कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. निम्मा जुलै महिना उलटला तरी या भागात पावसाने दांडी मारली होती. पाऊस नसल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाने धरण क्षेत्रात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे … Read more

सातारा, सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावातील पिकांना धोका; वाकुर्डे योजना स्थगित

satara news

हॅलो कृषी ऑनलाईन (satara news) : पाण्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात शेती व्यवसायात पाण्याशिवाय शेती व्यवसायाचं पान हालत नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाकुर्डे पाणी उपसा योजना अंतर्गत या जिल्ह्यातील दोन गावात पाणी खेळतं राहत होतं. मात्र ही योजना बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील काही गावात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ८०० … Read more

Satara News : वांग्यामुळे शेतकरी अडचणीत! 5 रुपये भाव मिळाल्याने वांगी टाकली जनावर‍ांसमोर (Video)

Satara News-

कराड प्रतिनिधी (Satara News) : बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चाळीस रुपये किलो दराने असलेले वांगे आता चार रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे शेतकरी वांगी चक्क शेतातून काढून गुरांच्या समोर टाकताना दिसून येत आहेत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा कराड तालुक्यातील अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने … Read more

Tractor : ट्रेक्ट्रर ट्रोली रिव्हर्स स्पर्धेत कोणी मारली बाजी?

Tractor

कराड प्रतिनिधी : सध्या सर्वत्र यांत्रांचा माहोल आहे. राज्यात अनेक ठिकाणी गावांतील यांत्रांच्यानिमित्त विविध स्पर्धा भरवल्या जातात. यामध्ये काही ठिकाणी कुस्त्यांचे फड भरवण्यात येतात तर काही ठिकाणी बैलगाडा शैर्यतींचे आयोजन केले जाते. यासोबतच काही गावांत ट्रेक्टर (Tractor) ट्रोली रिव्हर्स स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये गावातील ट्रेक्टर चालवण्यात तरबेज असलेले बाजी मारतात. पश्चिम सुपने (ता. कराड) येथे … Read more

Satara News : अफूची शेती करणार्‍या शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई; 3 लाखांची अफू जप्त

Satara News

सातारा प्रतिनिधी (Satara News) : अफूची शेती करणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय. अफूची शेती बेकायदेशीर असून अशी शेती करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. मराठवाडा, विदर्भात अफू शेती (Opium Farming) करणाऱ्यांच्या बातम्या आपण पाहत असतो. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही याचे वारे आले आहे. सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अफूची शेती कल्याचे समोर आले … Read more

सातारा जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

mahatma jotirao phule karjmukti yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 77 हजार 165 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक … Read more

Satara News : जिल्ह्यात युरिया खतांचा तुटवडा? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Fertilizer

कराड (Satara News) : कराड पाटण तालुक्यात ऐन रब्बी हंगामात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अति व वादळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आले आहेत. असे असताना खरीपातील नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र … Read more

PM Kisan : मोदी सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून वसूल करणार 100 कोटी; तहसिलदार करणार 73,000 शेतकऱ्यांवर कारवाई

हॅलो कृषी Exclusive : पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता … Read more

error: Content is protected !!