सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 55 जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी रोगाचा मोठा प्रसार होतो आहे. सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला असून ज्या ठिकाणी जनावरांमध्ये … Read more

जुने सातबारा, आठ ‘अ’, मालमत्ता पत्रक, आता घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार ; जाणून घ्या प्रक्रिया

Hello Krushi WhatsApp Group

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जमिनीशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे असणे महत्वाचे असते. त्यातही आठ ‘अ’ चा उतारा आणि सात बारा उतारा हे दाखले अत्यंत महत्वाचे असतात. याबरोबरच त्या जमिनींबाबत इतिहास देखील माहिती असणे आवश्यक असते. ती जमीन पूर्वी कोणाच्या नावावर होती ? बदलत्या वेळेनुसार बदलत्या कायद्यानुसार जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय … Read more

आंब्याच्या बागेत व्यापाऱ्यांनी ठरवला दर , 10 दिवसांवर होती तोडणी ; पण अवकाळीने केला शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा

mango

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा शेतकरी रात्र -दिवस एक करून आपल्या शेतात कष्ट घेत असतो . आपल्या पिकांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर … Read more

अवकाळी पावसाचा तडाखा ; ढेबेवाडी परिसरातील २५ हुन अधिक घरांवरील पत्रे उडाले

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्याचे वातावरण पाहता मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट आली आहे तर सांगली , कोल्हापूर, सातारा या भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने मागील तीन दिवसांपासून नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. विभागातील कसणी, मत्रेवाडी,रूवले आदी गावातील घरांचे मोठे नुकसान.. डोक्यावरचे छप्परच उडाल्याने नागरिकांचे संसार … Read more

साताऱ्यात लाडक्या “राणी लक्ष्मी ” म्हशीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…!

हॅलो कृषी ऑनलाईन : असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले… असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय. धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे. संतोष क्षीरसागर … Read more

रानगव्यांचा हैदोस, शेतीचे मोठे नुकसान ; प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाईची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा परिसरात रानगवे व इतर वन्य प्राण्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. ऐन तोडणीस आलेल्या स्ट्रॉबेरी फळाचे तसेच रोपांचे आतोनात नुकसान होत आहे. सध्या कोरोना आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी आता तोट्यात आला असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. बदलत्या वातावरणाने स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. विलास … Read more

साताऱ्यातही लाल मिरचीचा ठसका…! जाणून घ्या काय आहेत दर 

Red Chilli Mirchi

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र मिरची पिकाबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात मसाल्याच्या लाल मिरचीला चांगला भाव मिळतो आहे. आता अनेक भागात लाल तिखट म्हणजेच चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. ग्राहकांना थोडे जास्त पैसे मिर्चीसाठी मोजावे लागत असले तरी शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे  मिरची ची … Read more

शेतीच्या विक्रमी उत्पादनात हांगे हायटेकचा महत्वपूर्ण वाटा : अरविंद शिंदे

हॅलो कृषी ऑनलाईन : राजू पिसाळ , सातारा सध्या शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्यास शेती मध्ये कधीच तोटा होणार नाही शेतामध्ये कोणत्याही पिकाचे विक्रमी उत्पादन काढताना शेतीची मशागत त्याच बरोबर उत्तम प्रकारचे बियाण्याची निवड केल्यास विक्रमी उत्पादन निघू शकते हे आज सिद्ध झाले आहे याचे श्रेय द्यायचे झाले तर ते हांगे हायटेक नर्सरी … Read more

सोयाबीनबाबत गावकऱ्यांचे मोठे पाऊल ; जोपर्यंत 10 हजार भाव नाही तोपर्यंत गावात व्यापाऱ्यांना’No Entry’

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसात सोयाबीन ला विक्रमी ११ हजारांचा भाव मिळाला होता . यंदाच्या खरिपात मात्र सोयाबीनचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसातून वाचवून जे काही सोयाबीन हाती लागले आहे त्याला चांगला भाव मिळावा एवढीच काय ती अपेक्षा शेतकऱ्याला लागून आहे. सध्याचा बाजारातील सोयाबीनचा दर पाहता केवळ ३०००-५००० च्या आसपास … Read more

जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर – सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने जप्त केला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचे समजले जात आहे. दरम्यान त्यावरून आरोप प्रत्यारोपाचे फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान ईडीने 65 … Read more

error: Content is protected !!