ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक आभाळ भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी … Read more

राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिटीची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस असं सत्र सुरू आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात राज्यामध्ये असंच काहीसं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. १ ते २ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने … Read more

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसनारअ सल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया … Read more

आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे. याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर … Read more

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन :  येत्या पाच ते सहा दिवस राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपीटसह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा ते तामिळनाडूची दक्षिण किनारपट्टी, कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर आहे. तसंच झारखंडच्या परिसरात … Read more

उत्तर कोकण वगळता राज्यातील इतर भागात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचे चटके आणि संध्याकाळ नंतर अवकाळी पाऊस अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या ठिकाणी तापमानाचा पारा 43 … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

Weather Report

पुणे : उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार ) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Weather Report

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

हाय गरमी..! यंदाच्या गरमीने मोडला मागील 121 वर्षांचा इतिहास; पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्य इतका तळपला की सर्वसामान्य नागरिकांना लाही लाही करून सोडले. हाच उष्णतेचा कहर एप्रिल महिन्यात ही सुरू आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच देशातील काही भागात तापमान हे 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. इतकेच नाहीतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण … Read more

विदर्भातील तापमानात वाढ, पारा पोहोचला 43 अंशांवर

Summer

पुणे : एप्रिल महिन्यात उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने देशातील उच्चांक गाठला आहे. काल (2एप्रिल) ला चंद्रपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपूर सहित विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागल्या आहेत. येथील किमान तापमानातही वाढ नोंदली गेली आहे त्यामुळे नागरिकांना रात्री देखील … Read more

error: Content is protected !!